Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

दुर्गंधीयुक्त पाणी न हटवल्यास आंदोलन

  आंदोलन नगरातील नागरिकांच्या इशारा; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आंदोलननगर परिसरात नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातही या भागातील गटारी तुंबल्या असून, सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने घरांसमोर दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त …

Read More »

जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  बेळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यान येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर प्रीती कामकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट बेळगांव जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

  बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बेळगांव येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, प्रचलित जिल्हा प्रभारी दुर्गेश मेत्री, सचिव महांतेश कोळूचे, जोतिबा पाटील, वकील …

Read More »

युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती साजरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले …

Read More »

दहावी परीक्षेत तृतीय भाषेसाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा प्रस्ताव मसुदा अधिसूचना जाहीर

  बंगळूर : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दहावी (एसएसएलसी) परीक्षेत तृतीय भाषा, विशेषतः हिंदी विषयासाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची मसुदा अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या मसुद्यावर सर्वसामान्यांकडून आक्षेप व सूचना मागवण्यात आले असून, त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एसएसएलसी उत्तरपत्रिकांचे …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य श्री. पाटील सर आणि उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर मॅडम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन …

Read More »

बेळगाव सीमावादावर पाठपुरावा वाढवणार; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका स्पष्ट

  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी ठोस भूमिका मांडत हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी व्यक्त केले. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायलायामध्ये प्रलंबित असल्याने त्याच्या लवकर सुनावणीसाठी आणि निकालासाठी …

Read More »

मोफत रंगभूषा उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच परंपरेला पुढे नेत, साल 2026 च्या शिवजयंती उत्सवानिमित्त सकल मराठा समाज व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मोफत रंगभूषा (मेकअप) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वडगाव, शहापूर आणि बेळगाव परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत सहभागी …

Read More »

बेळगाव शहरातील दोन प्रमुख रस्त्यांवर वन-वे ट्रॅफिक लागू

  बेळगाव : बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दोन प्रमुख रस्त्यांवर “वन-वे ट्रॅफिक” (एकमार्गी वाहतूक) व्यवस्था लागू केली आहे. शहरातील गर्दीच्या भागात वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील अडचणी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांशी चर्चा …

Read More »

मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांचा दबाव; दिल्लीत हायकमांडच्या भेटीच्या प्रतीक्षेत

  बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसाठी दबाव वाढवत काँग्रेसचे २५ हून अधिक वरिष्ठ आमदार दिल्लीत दाखल झाले असून पक्षाच्या हायकमांडच्या भेटीसाठी ते प्रतीक्षा करत आहेत. मंत्रिमंडळात फेरबदल करून वरिष्ठ आमदारांना मंत्रीपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी हे आमदार काल दिल्लीला रवाना झाले. ते आज आणि उद्याही दिल्लीतच मुक्काम करून …

Read More »