नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊदला ताब्यात …
Read More »सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली महिला
सिंधुदुर्ग : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत …
Read More »देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली. ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने …
Read More »श्रीमंगाई देवीच्या यात्रेसाठी वडगावनगरी सज्ज!
बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव येथील ग्रामदैवत श्रीमंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेला वडगावसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी वडगाव येथील मंगाई यात्रेला वडगावसह बेळगाव परिसरातील तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी यात्रेला उपस्थित राहतात, त्यामुळे कोणताही …
Read More »…येथे ओशाळला मृत्यू! कृष्णापूर गावातील भयंकर परिस्थिती
खानापूर : खानापूर तालुक्यातील कृष्णापूर हे गाव तालुक्याच्या पश्चिम घाटात वसले आहे. गोवा सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. तर हेमाडगा पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. अवघ्या 30 ते 40 कुटुंबाचा समावेश असलेल्या या गावात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन जीवन जगणे देखील आव्हान बनले. एकीकडे खानापूर शहरात हायटेक …
Read More »केंद्र सरकारचा राज्यावर सातत्याने अन्याय : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून बिंबविण्याच्या प्रयत्नाचा आरोप बंगळूर : केंद्र सरकार राज्यावर सातत्याने अन्याय करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप नेते कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून चित्रित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्याची त्यांनी टीका केली. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बजेटपूर्व बैठक झाली तेव्हा भद्रा अप्पर बँक प्रकल्पासाठी …
Read More »विकसित भारताचे स्वप्न साकार करणे तरुण पिढीला शक्य : बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
बेळगाव : “2047 साली ज्यावेळी आपला देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल त्यावेळी तो विकसित भारत म्हणून गणला जाईल. हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला ते शक्य आहे” असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी …
Read More »बेळगावच्या गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी कार्यक्रम १ ऑगस्टपासून
बेळगाव : बेळगावमधील गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी महोत्सव १ ऑगस्टपासून सुरु होत असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असेल अशी माहिती संघटनेचे एम. बी. जिरली यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!
खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …
Read More »समाजात राहूनही देश सेवा करणे शक्य
उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta