Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप बॅकफूटवर

  नवी दिल्ली : देशाच्या 18व्या लोकसभेसाठी 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की भाजपने आपल्या मित्र पक्षाला संधी दिली पाहिजे. एनडीए सरकार असल्याने यावेळी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचा घटक असेल. मागील दोन …

Read More »

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने तिथीनुसार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान …

Read More »

प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचे अपहरण करायची; एसआयटीचा उच्च न्यायालयात खुलासा

  बंगळुरू : प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील पीडितांचे अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान …

Read More »

पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; ५ महिला जागीच ठार

  पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील …

Read More »

नक्की आत्मचिंतन करायचं कुणी; समितीच्या अस्तित्वाचा प्रश्न…

  (२) लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास गळून पडलेला आहे. एरवी महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी सर्वस्वपणाला लावण्याची भाषा करणारे नेते मंडळी यांच्यासह आम्ही कायम समिती सोबत आहोत म्हणून सांगणारे कार्यकर्ते यांच्या कर्तृत्वाचा आलेखच जणू या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आला आहे. पराभवाची कारणमिमांसा तर …

Read More »

शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन

  राजू पोवार ; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : तालुक्यातील काही गावातील तलाठी व सर्व्हे अधिकारी चुकीची नावे जोडत आहेत. तसेच वारसा व इतर कामासाठी रक्कम घेतली जात आहे. अशा तलाठी व सर्व्हे अधिका-यावर कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकालात काढा, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा …

Read More »

भारत विकास परिषदेची प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगावात यशस्वीपणे उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यशाळेस कर्नाटक उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी सकाळी १० पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण चार सत्रांमध्ये कार्यशाळा झाली. प्रारंभी कर्नाटक उत्तर प्रांतचे प्रभारी पुरूषोत्तमदास इनाणी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, प्रांत …

Read More »

मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू

  सौदी सरकार वादाच्या भोवऱ्यात सौदी अरेबियामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या हज यात्रेवर परिणाम झाला आहे. हज यात्रेदरम्यान अति उष्णतेमुळे अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघाताने २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. मृतांची संख्या वाढल्यामुळे सौदी अरेबिया …

Read More »

“प्रेमासाठी वाट्टेल ते” आईमुळे तीन मुले वाऱ्यावर!

  बेळगाव : एका आईने आपल्या मुलांना सोडून २५ वर्षीय तरुणासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या गणेशपूरमध्ये उघडकीस आली आहे. आईमुळे सध्या तीन मुले रस्त्यावर आली असून सध्या त्या तीन मुलांनी कॅम्प पोलिस स्थानकात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या आधारे पतीच्या …

Read More »

मनोरुग्णांची मानसिकता ओळखणे गरजेचे : डॉ. देवता गस्ती

  संजीवीनी फौंडेशनची मनोरुग्णांसाठी आयोजित “नयी दिशा” कार्यशाळा संपन्न बेळगाव : मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य ते उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. …

Read More »