पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी …
Read More »बांगलादेशातील बेपत्ता खासदाराचा कोलकात्यात सापडला मृतदेह; हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
कोलकाता : बांगलादेशातील एक खासदार भारतात उपचार घेण्यासाठी आले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (ता. २२ मे) कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खासदार अन्वारुल अझीम …
Read More »खानापूर फिश मार्केटमध्ये 80 किलोचा मासा
खानापूर : खानापूर फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नेहमीप्रमाणे जून महिन्यापासून समुद्रामध्ये मासेमारीला बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर समुद्राचे ताजे मासे खाण्यासाठी मिळणार नाहीत. म्हणून खवय्यांची गर्दी वाढत असून प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. फिश मार्केटमधील रोहित पोळ, यांच्या एम जी पी …
Read More »देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची : स्वामी विद्यानृसिंह भारती
शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण कोल्हापूर : देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, असे आशीर्वचन स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी आज केले. येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी स्वामीजी बोलत होते. ते म्हणाले, देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती या दोन्हींचा …
Read More »बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
गोव्यात २६ मे रोजी होणार सन्मान बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात व गोवा राज्यातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यल्लाप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष …
Read More »खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
पुराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्या : सीईओ राहुल शिंदे खानापूर : यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या. बुधवारी (मे-२२) त्यांनी तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी व पांढरी …
Read More »खानापूर बस स्थानक फलकावर मराठीला स्थान द्यावे
खानापूर : लवकरच उद्घाटन होणाऱ्या खानापूर येथील नूतन बस स्थानकावर मराठी फलकाना स्थान द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच याबाबत बुधवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. खानापूर येथे नवीन बस स्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले …
Read More »अनगोळचा काळा तलाव विकासाच्या प्रतीक्षेत
बेळगाव : अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तलावाच्या विकासासाठी कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या …
Read More »जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने 46 जणांची प्रकृती बिघडली
सौंदत्ती : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने एकाच गावातील 46 जणांची प्रकृती बिघडली असून त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली असून भिरेश्वर येथील जत्रेत आंब्याचा तसेच घरी बनविलेला प्रसादाचे सेवन केल्यामुळे बुधवारी त्यातील 46 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ सौंदत्ती सार्वजनिक …
Read More »हैदराबादला 8 गड्यांनी नमवत कोलकाता फायनलमध्ये
गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने 24 चेंडूत श्रेयसच्या पाच चौकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta