खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गुरूवारी (ता. ९) सकाळी ८ वाजता शिवजयंती निमित्त शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाभागात परंपरेप्रमाणे गुरुवारी शिवजयंती साजरी केली जाणार तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवजयंती साजरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी …
Read More »उद्या दहावीचा निकाल : शिक्षण विभागाची माहिती
बेंगळुरू : चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल गुरुवार दि. ९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन समितीने जाहीर केली आहे. सकाळी १०.३० वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून शासनाच्या https://karresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येऊ शकणार आहे. निकालासाठी शिक्षण विभागाने …
Read More »बेळगाव वार्ताचा “त्या” बँकेला दणका!
बेळगाव वार्ताने सातत्याने “त्या” बँकेच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराबद्दल लिखाण करून त्यांचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे अखेर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बेळगाव वार्ताने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबद्धल आणि त्यातील गैरकारभारबद्दल लिखाण केल्याने जागरूक सभासद व ग्राहकांनी अखेर त्या बँकेच्या अध्यक्षाला धारेवर धरले. पण हेकेखोर अध्यक्षाने आपला माजोर्डपणा …
Read More »अथणी येथे मुस्लिम दाम्पत्यावर भाजप नेत्याचा हल्ला
बेळगाव : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्याने एका मुस्लिम दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानादरम्यान झालेल्या गदारोळात एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे नेते बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांनी या दाम्पत्याला मतदान केंद्रातून खेचून आणून त्यांच्याच दूध डेअरीत …
Read More »कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा; जगभरातून लशीचा साठा परत मागवणार
मुंबई : कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी …
Read More »दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे …
Read More »हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू
हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत, सवलतीत प्रवेश योजना
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत, सवलत प्रवेश योजना राबविण्यात येणार आहे. याचा ८६५ मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर …
Read More »तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक …
Read More »कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान
कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे. चंदगड शहरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta