Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव महानगरपालिकेवर लोकायुक्त विभागाचा छापा

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर लोकायुक्तांनी आज छापा टाकला असून लोकायुक्त विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात जन्म-मृत्यू दाखला देण्यास विलंब तसेच सरकारी शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. जन्म- मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे असतात. मात्र तांत्रिक अडचणीमुळे लोकांना तासानतास ताटकळत उभे …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे व्याख्यान व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी संस्था मुंबई यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 30 मे रोजी ‘मातृभाषेतून शिक्षणाची गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव मधील तज्ञ शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण हे या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सद्यस्थितीत मराठी …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव धुराजी यांचा अमृतमहोत्सव सोहळा उद्या

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे असून माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच …

Read More »

हिंदवाडीजवळ मोटारसायकल अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

  बेळगाव : सोमवारी रात्री उशीरा हिंदवाडी येथील आयएमईआर जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एकजण जखमी झाला आहे. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती. निखिल शांतीनाथ पाटील (वय 37 रा. आदर्शनगर-हिंदवाडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. निखिल …

Read More »

अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाऊन लाखाची मदत

  निपाणी (वार्ता) : अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे निपाणी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना आधार म्हणून नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने आर्थिक मदत देण्यात आली. सुनील पाटील म्हणाले, वादळी वारे व पावसामुळे निपाणी शहराबरोबरच परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून सर्व्हे करताना अनेक नियम व अटींचा …

Read More »

शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी गायकवाडी खण उपयुक्त

  माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष संघाकडून पाहणी : पालकमंत्र्याकडून हिरवा कंदी निपाणी (वार्ता) : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणी पुरवठ्यासाठी मुबलक पाणी साठ्याची गरज आहे. हा साठा तलावातील पाणी संपल्यानंतर …

Read More »

जनतेला आर्थिक शक्ती देणे हाही एक विकासच : सिध्दरामय्या

  पुण्यतिथीनिमित्त पं. नेहरूना अभिवादन, मोदींवर हल्लाबोल बंगळूर : लोकांना सामाजिक आणि आर्थिक शक्ती देणे हा देखील विकास आहे. केवळ रस्ते, पूल आणि सिंचन बांधणे म्हणजे विकास नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. केपीसीसी कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल …

Read More »

राजद्रोहाच्या गुन्ह्यातून ३५ शिवभक्तांची निर्दोष मुक्तता!

  बेळगाव : २०२१ साली बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेबाबत बेळगावमध्ये शिवभक्तांच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यादरम्यान खडेबाजार पोलिसांनी एकूण ४८ जणांवर राज्यद्रोहाच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली होती. यापैकी एकूण ३५ जणांनी आपल्यावर खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे अर्ज …

Read More »

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी बंद करण्याचा प्रयत्न

  कागवाड : महाराष्ट्रातून राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा नदीला सोडण्यात येणारे पाणी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. कागवाड तालुक्याच्या कर्नाटक संरक्षण मंचाचे तालुका मानद अध्यक्ष शिवानंद नवीनाळ यासंदर्भात बोलताना म्हणाले की, प्रत्येक उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेरीस कृष्णा नदीत पाणी नसल्याने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना …

Read More »

अन्नपूर्णेश्वरी देवी वर्धापन दिन बुधवारपासून

  बेळगाव : वडगाव अन्नपूर्णेश्वरीनगर येथील श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचा ११ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २९ पासून सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार दि. २९ रोजी पहाटे ६ वाजता अन्नपूर्णेश्वरी …

Read More »