Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणी उरूसातील मानाच्या फकीरांची रवानगी

  कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान ‌अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी रविवारी (ता.२९) परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी …

Read More »

माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत

  बेळगाव : माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. …

Read More »

ध्वजस्तंभ लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगावात सध्या राज्योत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ध्वजस्तंभ लावताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बैलहोंगल तालुक्यातील वकुंड गावातील बसस्थानकासमोर ध्वजस्तंभ लावत असताना ही दुर्घटना घडली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू होती. ध्वज लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच …

Read More »

कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न हास्यास्पद

  भाजपवर जोरदार हल्ला; आमदाराना अमिषाच्या आरोपाने खळबळ बंगळूर : कर्नाटक भाजपने राज्यातील आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यांचा हा प्रयत्न हस्यास्पद असून तो यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. मंड्या काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा (गनिगा) यांनी वादाला तोंड फोडल्यानंतर हा आरोप झाला आहे. भाजप नेत्यांची एक …

Read More »

सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 सदस्यांनी आयुष्य संपवलं, तीन चिमुकल्यांचाही समावेश

  सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संपूर्ण कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी. कुटुंबातील सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळतेय. …

Read More »

सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

  बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांचा इशारा बेळगाव : सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे पोलीस विभागाची करडी नजर असणार आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयामध्ये मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त …

Read More »

निपाणीतील कुस्तीमध्ये इचलकरंजीचा प्रशांत जगताप विजेता

  ऊरूसानिमित्त आयोजन : चटकदार ५० कुस्त्या निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या ऊरसानिमित्त शनिवारी (ता.२८) सायंकाळी येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात आयोजित जंगी कुस्ती मैदानामध्ये इचलकरंजी येथील प्रशांत जगताप आणि मुरगुड येथील मंडलिक आखाडा येथील पैलवान रोहन रंडे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लागली. त्यामध्ये इचलकरंजीच्या …

Read More »

प्रशासनाकडून श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि जिल्हा परिशिष्ट कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कुमार गंधर्व रंग मंदिर येथे आज सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर शोभा …

Read More »

निपाणी ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी चव्हाण वाड्यात खारीक, उदीचा प्रसाद

  निपाणी (वार्ता) : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२८) पहाटे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहालकर सरकार, दादाराजे देसाई-निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा मानाचे फकीर …

Read More »

लेखी आश्वासनानंतर रयत संघटनेचे आंदोलन मागे

  चार दिवसांनंतर ७ तास थ्री फेज वीज पुरवठा : रात्री १० तास सिंगल फेज वीज निपाणी (वार्ता) : यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पाणी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले. त्यामुळे दिवसा १० तास थ्री फेज पुरवठा …

Read More »