Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

दहावी परीक्षेत ध्येय, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच : आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील

खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु …

Read More »

हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी) गावच्या समस्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल …

Read More »

‘ऑपरेशन मदत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाअंतर्गत वनशेतीचा प्रारंभ

खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना …

Read More »

भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार निंबाळकरांच्या हस्ते संपन्न

  खानापूर : तालुक्यातील भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. आजकाल सगळीकडे फक्त राजकारण सुरू आहे, परंतु मी माझे समाजकार्य निरंतर चालू ठेवले आहे ते पुढे ही असेच चालू ठेवेन, शिक्षण व आरोग्य या दोन्ही विषयांना प्रथम प्राधान्य देत आहे, त्याचाच भाग …

Read More »

नेरसा अर्भक प्रकारातील संशयित पोलिसांच्या जाळ्यात

  खानापूर : ता. 28 रोजी बेळगांव वार्ताने नेरसे गवळीवाड्यातील नवजात अर्भक बेवारस नसून ते अल्पवयीन प्रेमीयुगलांचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जाणीव करून दिली होती. आता याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे संशयिताचे नाव आहे. …

Read More »

शिंदे कुटुंबियांचे आमदार निंबाळकराकडून सांत्वन

खानापूर : सोमवारी दि. 29 रोजी विजेच्या धक्क्याने मृत पावलेले माचीगड ग्रामपंचायत वाटरमन रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांत्वन केले. यावेळी वडील राजाराम शिंदे, पत्नी रूपाली शिंदे त्यांची लहान मुले यांच्यासोबत आमदार निंबाळकरानी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात हेस्कॉम सोबत बोलणे केले असून …

Read More »

मेरडा जनसेवक क्रीडा संघाच्यावतीने शनिवारी कबड्डी स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे असून अग्निपथ सैन्य भरतीत अग्निवीरांचे भरतीचे वय योग्य नाही. निवृतीनंतर भविष्यात …

Read More »

बरगाव पिडीओंसह ता. पं. कडून सीईओंच्या आदेशाचे उल्लंघन

  खानापूर (विनायक कुंभार) : बरगाव ग्रा. पं. चे कर वसुलीदार रामलिंग रुद्राप्पा पाटील आणि लिपिक गावडू विठोबा पाटील यांनी खोट्या कर पावत्या वापरून कर वसुली, खोट्या सह्या करून नाहरकत पत्र दिले होते, या प्रकरणासंदर्भात सदस्या पद्मश्री पाटील यांनी १६ मे रोजी पुराव्यानिशी जि. पं. सीईओंकडे कारवाईची मागणी केली होती. …

Read More »

खानापूरातील पर्यटन स्थळांना विकासाची आतुरता

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला जांबोटी, कणकुंबी परिसर आहे. पर्यटनाचा खजिना असूनही आतापर्यंत दुर्लक्षितच आहे. येथील स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. अशी स्थळे विकसित करून पर्यटकापर्यंत पोहोचविल्यास शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण …

Read More »