Tuesday , July 28 2026
Breaking News

खानापूर

जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या चेअरमन धनश्री सरदेसाई , के एस पी एस टी संघाचे कार्यदर्शी के एच कौंदलकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून बीईओ राजश्री कुडची, पीईओ …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांची कार्यतत्परता; देवलत्ती परिसराची वीज समस्या मार्गी

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील देवलट्टी गावाला सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देवलत्ती गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज समस्येची दखल घेऊन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांना पत्र पाठविले. देवलत्ती गावातील सध्याची गर्लगुंजी वीजवाहिनी …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुंजी विभागात जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी गुंजी विभागात संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. सुरूवातीला गुंजी माऊली देवीचे दर्शन घेऊन संपर्क दौऱ्याला सुरूवात करण्यात आली. भालके बी.के., भालके पी.एच. तसेच कामतगा येथे संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेत आगामी …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार द्या

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार होत नाही. त्यामुळे स्वच्छता कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळेत स्वच्छता कामगारांना पगार द्यावा. तसेच नोकरीत कायम करून स्वच्छता कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता कामगारांनी केली. मागील बैठकीत चिफ ऑफिसराना वाहनाची …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त खानापूरच्या जनता आधार सौहार्द सोसायटीच्या संचालकांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जनता आधार सौहार्द सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने संचालिका सौ. कल्पना सावंत, व सौ. सविता गडाद या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता आधार सौहार्द सोसायटीचे चेअरमन व खानापूर तालुका आप आदमी पक्षाचे सचिव शिवाजी गुंजीकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला …

Read More »

खानापूर तालुका अखिल भारतीय किसान संघ यांच्यावतीने बैठक संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अखिल भारतीय किसान संघ यांच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक खानापूरात नुकताच पार पडली. यावेळी बैठकीला मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष विवेक मोरे, सुरेश हंचनाळकर उपस्थित होते. तर बैठकीला तालुका अध्यक्ष अशोक गौडा पाटील, (चिकदिनकोप), उपाध्यक्ष शंकर पाटील (बिदर भावी) सेक्रेटरी एस …

Read More »

अबकारी खात्याची मोठी कारवाई; 67 लाख 73 हजाराचा मद्यसाठा जप्त

  बेळगाव (प्रतिनिधी) : आगामी कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने खानापुर झोन अंतर्गत जांबोटी-खानापुर रोडच्या मोदेकोप्प क्रॉसजवळ आज संध्याकाळी मोठी कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक जयराम जी. हेगडे आणि त्यांचे सहकारी मंजुनाथ बालगप्पा, प्रकाश डोणी हे रस्त्यावर गस्त घालत असताना ब्राउन भारत …

Read More »

खानापूरात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४ व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या १४व्या दहावी व्याख्यानमालेचा सांगता समारंभ येथील लोकमान्य सभागृहात रविवारी दि. ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन पिटर डिसोझा होते. तर व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डेप्युटी कमांडर स्वप्निल व्ही टी, बीईओ राजश्री कुडची, बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगणीमठ, उद्योजक …

Read More »

खानापूरातील सरकारी दवाखान्यात ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करावी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारकाजवळील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईएनटी स्पेशल डाॅक्टराची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ४० किलोमिटर अंतरावरून आलेल्या रुग्णांना परत जावे लागत आहे. खानापूर तालुक्याचा विकास झाला असे सांगणाऱ्या  लोकप्रतिनिधींनी शहरातील सरकारी दवाखान्यात योग्य सोय केलीच नाही. याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला होत …

Read More »

कर्नाटकाच्या समग्र विकासासाठी भाजपला निवडून द्या : राजनाथ सिंह

  खानापूर : पंतप्रधान मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताचा मानसन्मान जगभरात वाढला आहे. जोपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील. देशांप्रमाणेच कर्नाटकाचा समग्र विकास करण्याचे मोदींचे आणि भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात 2/3 स्पष्ट बहुमताने भाजपला निवडून द्या, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. …

Read More »