Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

हलकर्णी गावच्या युवकाची रेल्वे खाली आत्महत्या

खानापूर (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. खानापूर) येथील युवकाने गुरूवारी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हलकर्णी येथील संतोष रामू वड्डर (वय २४) हा गेल्या काही महिन्यापासुन मानसिक स्थितीतुन नैराश्य होता. त्याचे आई वडिल व संतोष नातेवाईकच्या वास्तुशांती कार्यक्रमाला गेले होते. मात्र संतोष बुधवारीच घरी परतला. गुरूवारी …

Read More »

तालुक्यात मुसळधार पावसाने घरे कोसळलेल्यांना नुकसानभरपाई द्या

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसात ५१ घरे पडली. संबंधित नुकसानग्रस्ताना तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई वेळीच करावी.यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे.तालुक्यातील पडलेली घरे गर्लगुंजी १, हलसी २, मेरडा २, लोंढा ३, …

Read More »

पीडब्लूडी खात्याला गर्लगुंजी रस्त्यावर स्पीडब्रेकच्या मागणीसाठी निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -खानापूर रस्त्याचे डांबरीकरण नुकताच करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने बेफाम वेगाने धावत आहेत. अशाने वारंवार अपघात होत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर सहा अपघात झाले आहेत. भविष्यात पुन्हा अपघात होऊ नये. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यानी या रस्त्यावरील तोपिनकट्टी क्राॅस, माऊली मंदिर, गणपती मंदिर तसेच …

Read More »

खानापूर तालुक्यात आतापर्यंत 63 हजार जणांचे लसीकरण

खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 63 हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.खानापूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवावा अशी मागणी …

Read More »

लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात

खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे लैला शुगर्सतर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना …

Read More »

सात जन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटपौर्णिमा सोहळा उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : सात जन्मी हाच पती मिळू दे. असे म्हणत वडाच्या झाडाची पुजा करत खानापूरात वटपौर्णिमा साजरी झाली.यावेळी सुवासिनीनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्माच्या प्राप्तीसाठी हिंदू धर्मातील स्त्रिया वटपौर्णिमे दिवशी वडाची मनोभावे पुजा करतात.आज गुरुवारी दि. २४ रोजी खानापूरातील विद्यानगरात वटपौर्णिमेदिवशी वडाची पुजा करण्यासाठी सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी …

Read More »

रोप लागवड करून शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी साजरी

खानापूर (प्रतिनिधी) :खानापूर तालुका भाजपच्यावतीने खानापूरात रोप लागवड करून शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बुधवारी खानापूरात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.तर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते रोप लागवड केली.कार्यक्रमाला अभियान प्रमुख राजेद्र रायका, कार्यक्रम प्रभारी सुरेश देसाई, माजी जिल्हा पंचायत …

Read More »

मंत्री शशिकला जोल्लेंची घोटगाळी गावाला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी घोटगाळी (ता. खानापूर) येथील कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या व त्यांच्या कुटुंबाचे धावती भेट देऊन त्यांचे सांत्वन केेले. त्यांच्या कुटुंबाना सरकारी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी उपसभापती मल्लापा मारीहाळ उपस्थित होते.

Read More »

मंत्री शशिकला जोल्ले यांना खानापूरात भाजप कार्यकर्त्यांकडून जाब

बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले या अचानक बुधवारी सायंकाळी खानापूर मार्गे बेळगावला जाताना येथील शिवस्मारक चौकात येताच खानापूर भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी मंत्रीमहोदयांच्या ताफ्याला आडवे जाऊन थांबविले व महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांना जाब विचारला. भाजपच्या मंत्री व जबाबदारीम्हणून पक्षाच्या नेत्यांना का कळविले …

Read More »

५१ ग्रा. पं. ना कचरा डेपो; मात्र नागरिकांतून नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील जवळपास ५१ ग्राम पंचायतीना कचरा डेपो उभारण्याची सुचना जिल्हा पंचायत अधिकारीवर्गाने दिला आहे.मात्र ग्रामीण भागात अनेक समस्या असुन कित्येक ग्राम पंचायतीना सरकरी जागा नाही, गावठान नाही, जागेची समस्या भेडसावित असताना कचरा डेपो सक्तिने उभा करू असा दबाव अधिकारी वर्गाने सुरू केला.तालुक्यातील जास्तीत …

Read More »