पुंडलिक चव्हाण, अन्नपूर्णा चव्हाण यांना श्रद्धांजली खानापूर : सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांच्या समिती निष्ठेला आणि मराठी प्रेमाला तोड नाही. प्रदीर्घकाळ सीमा चळवळीत काम करताना त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. माजी आमदार दिवंगत व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी आणि तालुका विकास बोर्डाच्या माजी सदस्या अन्नपूर्णा चव्हाण यांनीही सीमा चळवळीच्या …
Read More »हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
खानापूर : हलगा (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविश्वास ठराव पारित होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. हलगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तसेच विकास कामे करताना पंचायत सदस्यांना विश्वासात …
Read More »शिवठाण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
खानापूर : शिवठाण तालुका खानापूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित शिवठाण येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील यांनी सर सी व्ही रामन या शास्त्रज्ञांच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विज्ञान विषय शिक्षक व्ही. बी. पाटील …
Read More »खानापूर समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण, कै. श्रीमती अन्नपूर्णा चव्हाण यांची शोकसभा उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण तसेच कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी कै. श्रीमती अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण यांची शोकसभा शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण …
Read More »आम्ही काॅपी करणार नाही!
म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शपथबध्द……. खानापूर : नुकताच विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा हे विद्यार्थ्याच्या बौध्दिक कौशल्यांचे मोजमाप करणारं सुंदर परिमाण आहे. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विविधांगी चाचणी घेतली जाते व त्यांचे मूल्यमापन केले जाते आणि दर्जात्मकतेनुसार गुण दिले जातात. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांवर आधारित त्यांची …
Read More »निंबाळकर दाम्पत्याची कुंभमेळ्यात हजेरी…
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांचे पती राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक तथा जनसंपर्क व माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. उभयतांनी त्रिवेणी संगमावर पवित्र गंगा स्नान केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी गंगा, …
Read More »खानापूर समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण, कै. श्रीमती अन्नपूर्णा चव्हाण यांची शोकसभा शनिवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा सत्याग्रही कै. पुंडलिक मामा चव्हाण तसेच कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी कै. श्रीमती अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण यांची शोकसभा शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण …
Read More »वाटरे – गांधीनगर कृषी पत्तीनच्या कर्ज पुरवठ्याला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे पालकमंत्री – जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…. खानापूर : खानापूर तालुक्यातील वाटरे आणि गांधीनगर कृषी पतीन संघासाठी सरकारकडून पत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. याला चार -पाच वर्षे उलटली तरी कर्ज पुरवठा करण्यात आला नाही, यासाठी शेतकऱ्यांनी याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही तालुका आणि जिल्हा डीसीसी बँकेकडून कोणताच …
Read More »माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे निधन
खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात आयटी संयोजिका सौ. प्रिया व उद्योजक श्री. अभि देसूरकर दांपत्याचा हस्ते सत्कार!
खानापूर : “दान हे नेहमीच श्रेष्ठ स्थानी असते. मंदिरांना दिली जाणारी देणगी पावित्र्य वाढविणारी असते आणि विद्यालयांनी दिलेली देणगी बौध्दिक विकासाचे महत्त्व वाढविणारी असते!” आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्त्व आहे. दान दिल्याने आपले औदार्य वाढते, याच बरोबर आपल्याला आध्यात्मिक समाधानही मिळते. दान ही एक मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली निस्वार्थी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta