Tuesday , September 17 2024
Breaking News

कर्नाटक

मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारणच नाही

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; विरोधकांचा दावा फेटाळला बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) भूखंड वाटप प्रकरणामध्ये राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारण नाही. मी तशी कोणतीच चूक केलेली नाही, असा त्यांनी दावा केला. त्याऐवजी, ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी केलेले खोटे आरोप खरे …

Read More »

बंगळुर कंपनीने मानवरहित बॉम्बर विमानाच्या पहिल्या उड्डाणाची केली घोषणा

  बंगळूर : फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस (एफडब्ल्यूडीए) ने मंगळवारी एफडब्ल्यूडी २०० बी या मानवरहित बॉम्बर विमानाच्या यशस्वी उड्डाणाची घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना, एफडब्ल्यूडीएचे संस्थापक आणि सीईओ सुहास तेजस्कंद म्हणाले की, स्वदेशी बनावटीचे लढाऊ युएव्ही हे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या भारताच्या धावपळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. यूएव्हीचे पहिले उड्डाण, एका …

Read More »

नादुरुस्त रस्त्यामुळे खानापूरात एकाचा बळी!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मेरडा येथील रहिवासी व माजी आमदार अरविंद पाटील यांचे वाहन चालक संतोष परशराम मादार (वय 46) यांचे रात्री अपघाती दुःखद निधन झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी संतोष मादार हे आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना नंदगड-नागरगाळी मार्गावर हलशी गावापासून काही किलोमीटर अंतरावर …

Read More »

केपीएससीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  प्रश्नपत्रिकेतील भाषांतरात त्रुटी आढळून आल्याने गोंधळ बंगळूर : नुकत्याच झालेल्या केपीएससी प्राथमिक परीक्षेत भाषांतरातील त्रुटी आढळून आल्याने राज्य सरकारने तीव्र नाराजीला बळी पडल्यानंतर व्यक्त केल्या व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केपीएससी परीक्षा दोन महिन्यांत पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आगामी परीक्षा …

Read More »

मुडा घोटाळा; सुनावणी ९ सप्टेंबरपर्यंत तहकूब

  मुख्यमंत्र्यांना आणखी कांही दिवस दिलासा बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा तहकूब केली. पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार असून, तोपर्यंत सिद्धरामय्या यांना पुन्हा दिलासा …

Read More »

समडोळीत गुरुवारी शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सव

  वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील; विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : प्रथमाचार्य, चरित्र्यचक्रवर्ती, समाधी सम्राट १०८ आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव समडोळी येथे गुरुवारी (ता.५) होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव …

Read More »

डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत …

Read More »

शिरोळच्या गोविंदा पथकाने फोडली निपाणीची दहीहंडी; दीड लाखाचे मिळवले बक्षीस

  निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी आमदार अंजली निंबाळकर यांची नियुक्ती

    खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. या नियुक्तीबद्दल माजी …

Read More »

नोकरीसाठी बनावट गुणपत्रिका सादर केलेल्या ३७ उमेदवारांना अटक; बेळगावच्या तिघांचा समावेश

  जलसंपदा विभागात नोकरी, एकूण ४८ जण ताब्यात बंगळूरू : जलसंपदा विभागाच्या ‘क’ गट द्वितीय सहाय्यक पदासाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या ३७ अपात्र उमेदवार, तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह ११ मध्यस्थ अशा एकूण ४८ जणाना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. बनावट गुणपत्रिका सादर केलेल्यांमध्ये बेळगावच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. हसनचा …

Read More »