Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

हलशीवाडी येथे चिकनगुनिया, डेंगू लसीकरण

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आलेप्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा …

Read More »

वन हक्काचा कायदा आदिवासी कष्टकरी जनतेच्या हितासाठी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात हजारो वर्षापासून इथे गवळी धनगर समाजासह अनेक वननिवासी पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना अतिक्रमित ठरवून त्यांना जंगलातून बाहेर काढण्याचे धोरण शासन घेऊ पाहत आहे. पण या देशातील आदिवासी कष्टकरी जनतेच्या लढ्यातून वन हक्काचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने जंगलावरच्या अधिकारा बरोबर कसत असलेल्या वन जमिनी कायम …

Read More »

कर्नाटक पोलिसांसाठी आता हक्काची सुट्टी

नवीन आदेश : डीजीपी प्रवीण सूद बेंगळुरू : डीजीपी प्रवीण सूद यांनी पोलीस विभागात सुट्टीच्या सुविधांबाबत नवीन आदेश जारी केला आहे. ज्या कर्मचार्‍यांना रविवारी, दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळलेल्यांना 15 दिवसांच्या आकस्मिक रजेऐवजी 10 दिवसांची कॅज्युअल रजा देण्यात येईल, असा आदेश त्यांनी बजावला आहे. कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल आठवड्याच्या …

Read More »

पीयू ऑनलाईन वर्ग 16 ऑगस्टपासून, 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश

बेंगळूर : कर्नाटकात प्रथम वर्षाच्या पूर्व विद्यापीठासाठी प्रवेश सुरू आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले. 8.7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदा एसएसएलसी (राज्य अभ्यासक्रम इयत्ता 10 वी) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि इतर बोर्ड किंवा राज्यांतील विद्यार्थ्यांसह 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. वेळापत्रकानुसार, …

Read More »

मंत्री आनंदसिंह यांचे राजीनाम्याचे संकेत

बेंगळूर : पर्यटन मंत्री आनंद सिंह यांनी बुधवारी राजीनामा देण्याचे संकेत दिले. कारण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्व काही ठीक होईल असे सांगत प्रतीक्षेत ठेवले आहे. दरम्यान, बोम्माईंनी त्यांना पर्यटन, पर्यावरण आणि पर्यावरणाचा विभाग दिल्यापासून सिंह नाराज आहेत. मंगळवारी सिंह यांनी होसपेटमधील त्यांचे कार्यालय बंद केल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा होत …

Read More »

मुसळधार पावसाने आंबेवाडी रस्त्याची झाली दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्‍या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली. या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे

बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे. सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश …

Read More »

युवकांनी लढण्याची जिद्द बाळगावी : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी

खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. …

Read More »

खानापूरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविडचे नियम बंधनकारक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात साजरा होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना कोविड-19 चे नियम सक्तीचे व बंधनकारक असतील कारण देशात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमावर सरकारने कोविडच्या नियमाचे पालन बंंधनकारक केले आहे. त्यामुळे येणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोविड-19 नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप नको, मंदिर किंवा …

Read More »

रखडलेली घरे द्या, मगच सर्वे करा

राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या …

Read More »