Sunday , December 14 2025
Breaking News

देश/विदेश

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल

  मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इक्बाल कासकर याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. इक्बाल कासकर याला शनिवारी दुपारनंतर …

Read More »

नितीन गडकरींच्याच विरोधात ‘सीबीआय’चा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार

  नागपूर :  “सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो.”, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज (शनिवार) नागपुरात व्यक्त केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार …

Read More »

सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेलवर दहशतवादी हल्ला; 15 जणांचा मृत्यू

  सोमालियात मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोगादिशूमधील आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट …

Read More »

प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू

  वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले …

Read More »

काँग्रेस कार्यकर्त्यांनीच महात्मा गांधींचा फोटो तोडला, राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण

वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथील कार्यालयाची जूनमध्ये तोडफोड करण्यात आली होती. एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करून गोंधळ घातल्याचे सांगण्यात आलं होतं. संबंधित घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, त्याप्रकरणी आता पोलिसांनी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये राहुल गांधींचा एक पीएही असल्याचं बोललं …

Read More »

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी सोडली आशा

  नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चिंता सध्या देशाला लागून राहिली आहे. देशातून त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे. मात्र श्रीवास्तव यांच्या परिवाराने अद्याप आशा सोडलेली नाही. ते एक …

Read More »

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली : सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार …

Read More »

संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; फडणवीसांचा खुलासा

  मुंबई : मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही बोट समुद्रात भरकटून रायगडच्या किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात …

Read More »

रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली बोट आढळली; एके-47, स्फोटके जप्त

  मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. रायगडसह आसपासच्या परिसरात नाकाबंदी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. …

Read More »

नितीश कुमारांना घेरण्यासाठी भाजपचा डाव!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत असणारी युती तोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी जदयू आणि राजदसह काँग्रेस, डावे पक्ष आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर नवं सरकार स्थापन केलं. नितीश कुमारांनी युती तोडून राजदसोबत आघाडी करणं भाजपच्या जिव्हारी लागलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासह राज्य …

Read More »