Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

“शिवसन्मान” पदयात्रेला तालुका समितीचा पाठिंबा

  बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत आयोजीत “शिवसन्मान” पदयात्रेला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात सदर यात्रेचे नेतृत्व करणारे समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी बेळगाव तालुका म. …

Read More »

स्वार्थी राजकारण्यांना हिसका दाखवण्यासाठी उद्यापासून पाच दिवस शिवसन्मान पदयात्रा; रमाकांत कोंडुसकर यांची माहिती

    बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार विविध प्रकारे अत्याचार करीत आहे. सीमाभातील मराठी माणसाचे भवितव्य अंधाराले आहे. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र अवलंबले जात आहे.विकासाच्या नावावर लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. बेळगावच्या मराठा लष्कर …

Read More »

विश्वेशरय्या तांत्रिक विद्यापीठाचा पदवीदान सोहळा शुक्रवारी; राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती

  बेळगाव : येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान सोहळा शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रा.टी.जी. सिताराम (नवी …

Read More »

“चलो मुंबई” आंदोलन यशस्वी करा

  तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकीत निर्णय बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज तुकाराम बँकेच्या सभागृहात समिती नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना …

Read More »

संताची शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज! : वाय. पी. नाईक

  कावळेवाडी : संतांनी दिलेले विचार आत्मसाथ करा. सातशे वर्षाची थोर आध्यात्मिक जोड असलेला वारकरीपंथ समाजाला वैचारिक व्यासपीठ मिळवून देणारा आहे. पारायणातून खऱ्या अर्थाने आपल्या मनातील वाईट विकार नाहीसे होऊन निस्वार्थी भावनेची पताका मनात डोलणे. भगवी पताका, रामकृष्णहरी हेच वारकऱ्यांचे संस्कार आहेत, समाजात सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी संताची शिकवण अंगीकारने …

Read More »

28 फेब्रुवारीचा “चलो मुंबई” यशस्वी करण्याचा निर्धार!

  बेळगाव : 19 फेब्रुवारी रोजी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई पॅलेस येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी हे होते. 28 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”नारा दिला आहे निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सीमावासीयांचे हे आंदोलन होणार आहे. यावेळी …

Read More »

मराठा समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज : म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले

  बेळगाव : आपण देव देवतांना मानणारे आहोत. आपले 36 कोटी देव आहेत त्यामुळे मराठा समाज हा देव देवतांना मानणारा समाज आहे. त्यामुळे मंदिराची उभारणी करुन देवाची प्रतिष्ठापना केली जाते. मंदिरामधून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते आणि मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपली एकीची भावना दाखवणे हा त्यामागचा एक भाव …

Read More »

वैश्यवाणी समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवानी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 19 रोजी वैश्य वाणी वधू वर व पालक मेळावा समाजाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, प्रमुख अतिथी म्हणून अखिल गोमांतक वैश्य …

Read More »

कॉ. भालचंद्र कांगो यांचे मंगळवारी व्याख्यान

  बेळगांव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने मंगळवार दि. 21 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य भालचंद्र कांगो यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता हा …

Read More »

बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे : सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांचे प्रतिपादन

  पहिल्या बाल नाट्यसंमेलनाची यशस्वी सांगता बेळगाव : संगीत नाटकांची सुरुवात बेळगावातून झाली.  बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागात संगीत नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. बेळगावच्या मातीतच संगीत नाटकाचे बीज रोवले गेले. त्याचप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी …

Read More »