Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन

राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज …

Read More »

कर्नाटक प्रवेशाच्या जाचक अटीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट

सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात …

Read More »

शहर विकास आघाडी-भाजपमध्येच थेट लढत

बोरगाव नगरपंचायत निवडणूक : मंत्री जोल्ले, उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर निपाणी : बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुक 27 डिसेंबरला होणार असून या अनुषंगाने शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायत ताब्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून शहर विकास आघाडी …

Read More »

स्त्रीभ्रूण हत्येबाबत समाजात जनजागृती व्हावी

संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल …

Read More »

तंत्रज्ञानामुळे नवीन शैली हद्दपार होण्याची भीती

विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील …

Read More »

औद्योगिक वसाहतीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र या

माजी अध्यक्ष शंतनु मानवी : एकत्रीत लढ्याची अपेक्षा निपाणी : येथील औद्योगिक वसाहतीबद्दल ऐकून वाचून मनाला अत्यंत कष्टदायक वेदना होत आहेत. प्रारंभापासून औद्योगिक वसाहतीचा विकास झाला. काही उद्योजकांनी प्लॉट घेऊन देखील उद्योगधंदे सुरू केल्या नव्हत्या. त्या प्लॉट आपण नवीन करून त्यावर 2016 डिसेंबर च्या पर्यंत 214 उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी …

Read More »

अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचलीची निवडणुक जाहीर

राज्यातील 61 नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणुक बंगळूर : सध्या राज्यातील 25 विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्यातील 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 डिसेंबरला निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचली, एम. के. हुबळी आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही याच दिवशी होणार …

Read More »

निपाणीत अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई वाहतुकीच्या कोंडीसह अपघात

शिस्त लावण्याची मागणी निपाणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बस संप सुरू असल्याने येथील बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक वेळा अंधारात रस्त्यावरच वाहने लावून प्रवाशांना निर्माण करत आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी येथील बसस्थानक परिसरात निपाणी – कोल्हापूर …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर लवकरच होणार

निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान …

Read More »

शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच

राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे …

Read More »