Friday , March 6 2026
Breaking News

कर्नाटक

समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी

  निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी …

Read More »

खानापूर हेस्काॅम कार्यालयात गृह ज्योती योजनेच्या नोंदणीची सुरूवात

  खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक …

Read More »

खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर

  खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …

Read More »

शुद्ध जलपेय केंद्रांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन

  राजेंद्र वड्डर; तालुक्यात ६६ पैकी निम्मी केंद्रे बंद निपाणी (वार्ता) : दोन महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध जलपेय घटकांचा आधार निर्माण झाला होता. पण तालुक्यात ६६ शुद्ध पाणीपुरवठा केंद्रे असून त्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी …

Read More »

बोरगावच्या सुरेखा कांबळे यांना पीएचडी

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना बेळगाव येथील राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्याकडून नुकतेच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. सुरेखा कांबळे या राज्यशास्त्र विभागात ‘मागासवर्गीय महिलांचे राजकीय शिक्षण व संशोधन’ या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले होते. याची सविस्तर माहिती त्यांनी राणी …

Read More »

नंदगड उत्तर विभाग कृषी पत्तीनच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल विजयी

  बारापैकी सात जागा बिनविरोध, पाच जागांसाठी सहा जण होते रिंगणात खानापूर : नंदगड उत्तर विभाग प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी झाली. या निवडणुकीत कर्जदार सामान्य गटाच्या पाच जागांसाठी सहाजण रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. तर उर्वरित सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सामान्य कर्जदार गटातील पाच जागेसाठी कल्लाप्पा …

Read More »

करंबळ (गोवा कत्री) नजीक अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : दुचाकीस्वाराने चुकीच्या विरोधी दिशेने जाऊन कारला ठोकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव शशिकांत यल्लाप्पा मादार (वय 45) असे असून तो हेब्बाळ गावचा रहिवासी आहे. सदर दुचाकीस्वार आपल्या सीडी डीलक्स दुचाकीवरून हेब्बाळ गावाकडून बेळगावकडे जात असताना करंबळ (गोवा कत्री) बेळगाव -पणजी महामार्गावर असलेल्या ब्रिजच्या डाव्या बाजूनी …

Read More »

सांगलीवाडीच्या दिंडीची निपाणीत भोजनसेवा

  सुनील पाटील यांचा पुढाकार; दिंडीचे अक्कोळच्या दिशेने प्रस्थान निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंडीच्या माध्यमातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मेतके जवळील सांगलीवाडी व परिसरातील वारकऱ्यांची सद्गुरु बाळूमामाच्या छायाचित्राची दिंडी निपाणी मार्गे पंढरपूर कडे जात आहे. शनिवारी (ता.१७) दुपारी निपाणी येथील …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयात नवागतांचा प्रारंभोत्सव उत्साहात

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात सन २०२३ – २४ मधील शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी प्रारंभोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह होते. यावेळी त्यांनी सर्वांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून आगमन झाले. …

Read More »

जवाहर तलाव परिसरातील झाडाझुडपांची स्वच्छता

  नगरपालिकेचा उपक्रम : परिसरातून तलावत येणाऱ्या पाण्याला वाट निपाणी (वार्ता) : यंदाच्या उन्हाळ्यात एकही वळीव पाऊस झालेला नाही. शिवाय जून महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही माणसं पावसाने निपाणी परिसरात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा जवाहर तलावाने तळ घातल्याने पाणीपुरवठा गंभीर बनला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पावसामुळे तलावात पाणीसाठा …

Read More »