बेळगाव : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या ‘कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच आहे’, या ठरावाचा कर्नाटकच्या नेतेमंडळींनी तीव्र निषेध केला असून एक इंचही जमीन महाराष्ट्राला मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या ठरावाला आमचा विरोध : डी. के. शिवकुमार सीमाप्रश्नी आज महाराष्ट्र विधानसभेने केलेल्या …
Read More »रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्याकडून अटक
रयत संघटनेकडून सरकारचा निषेध कोगनोळी : रयत संघटनेचे पदाधिकारी बेळगाव येथील विधानसभेमध्ये सुरू असलेल्या अधिवेशन ला घेराव घालण्यासाठी जाणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्या मागण्यासाठी जाणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठीच काँग्रेसकडून काकासाहेब पाटील यांना उमेदवारी
माजी मंत्री विरकुमार पाटील : आप्पाचीवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी येथील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी मतदारसंघाच्या …
Read More »कर्नाटक- महाराष्ट्र सीमारेषेवर पोलीस छावणीचे स्वरूप
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा रेषेवर बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते कोल्हापूर येथे मोर्चाला जाणार या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोगनोळी टोल नाका ते दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. …
Read More »नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
मास्क अनिवार्य, पार्टी सकाळी एक पर्यंतच बेळगाव/बंगळूर : चीनमधील कोरोनाव्हायरस संसर्ग आणि देशातील ओमिक्रॉन सबवेरिएंट बीएफ ७ च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, कर्नाटक सरकारने सोमवारी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्वांसाठी मास्क अनिवार्य केले. नववर्ष साजरे करण्यास पहाटे १ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सरकारने …
Read More »गुंजी येथे हळदीकुंकु व तक्रार निवारण कार्यक्रम
खानापूर : आज सायंकाळी गुंजी येथील नवदुर्गा सहकारी संस्थेकडून हळदीकुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गुंजी माऊली देवस्थानमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी आपल्या नियती फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य तसेच भाजप सरकारने केलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, …
Read More »समिती कार्यकर्त्यांनी उद्या शिवस्मारक येथे जमावे
खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या “चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलनासाठी सामील होण्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 7.30 वाजता शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकी, …
Read More »डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी अनुभवले अधिवेशनाचे कामकाज
खानापूर : खानापूर तालुक्यातील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड शाळा इटगी या शाळेतील 70 विद्यार्थी व 9 शिक्षक व एसडीएमसी सदस्य यांना सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाली. इटगी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिवाळी अधिवेशन पाहण्याची इच्छा आहे हे …
Read More »घाबरण्याची गरज नाही, कोविड सुरक्षा नियमांचे पालन करा
मुख्यमंत्री बोम्मईंचे आवाहन, नवीन वर्षात नवी मार्गसूची बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी लोकांना घाबरू नका परंतु सावधगिरी बाळगा, असे आवाहन केले. काही देशांमध्ये कोविड -१९ प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी आमच्या सरकारने परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत, असे ते म्हणाले. नवीन वर्षारंभासाठी मार्गदर्शक तत्त्वे येतील. …
Read More »“चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार “चलो कोल्हापूर”साठी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण हे होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबरराव पाटील, तसेच मध्यवर्ती समितीने नियुक्त केलेले अष्ठप्रतिनिधींपैकी प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे व हणमंत मेलगे उपस्थित होते. “चलो …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta