Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, रुग्णासह चौघांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

  उडुपी : कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. समोर …

Read More »

सौंदलगा येथे श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात साजरी

  सौंदलगा : सौंदलगा येथे मंगळवारी (ता.१९) श्री मरगुबाई देवीची यात्रा ग्रामस्थांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. मरगुबाई देवीची यात्रा परंपरेनुसार श्रावण महिना सुरू होण्याअगोदर एक आठवडा आधी साजरी करण्यात येते. या देवीच्या यात्रेनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यातील पाच मंगळवार पाळक पाळला जातो. या यात्रेनिमित्त परंपरेनुसार कुंभार गल्लीतील सर्व महिला एकत्र येऊन …

Read More »

कोगनोळी ग्रामपंचायतीकडून गटारीची स्वच्छता नागरिकांतून समाधान

कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील गटारीची स्वच्छता करण्यात येत आहे. गटारीची स्वच्छता करून घेत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावातील गटारी स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी तात्काळ गटारीची स्वच्छता करून घेण्यात यावी …

Read More »

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी ईश्वरप्पाना क्लीन चिट

पोलिस अहवाल दुर्दैवी असल्याचा काँग्रेसचा आरोप बंगळूर : राज्यात खळबळ माजवणाऱ्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी माजी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना क्लीन चिट देण्यात आली असून, काँग्रेसने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उडुपी पोलिसांनी संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाचा अंतिम अहवाल बुधवारी बंगळूर येथील लोकप्रतिनिधी विशेष …

Read More »

राजस्थानी लोकांना नोकरीपेक्षा मालक होणे पसंद : श्री काडसिध्देश्वर महास्वामीजी

  संकेश्वर (महंमद मोमीन) : राजस्थानी लोक नोकरीपेक्षा मालक होणे पसंद करतात असे कणेरी मठाचे अदृश्य श्री काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. शिडल्याळी व्यापारी संकुलात नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या जसलोक स्वीट दुकानाचे उद्घाटन करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, कणेरी मठाचे …

Read More »

पालिकेच्या बाजार करात गोलमाल..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे माहे मे महिन्यात बाजार कर फक्त ३८०० रुपये वसूल झाल्याचा मुद्दा नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांनी उचलून धरला. तब्बल चार महिन्यांनंतर आज पालिकेची मासिक सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. नगरसेवक जितेंद्र मरडी यांनी पालिकेने बाजार करात गोलमाल …

Read More »

गर्लगुंजीच्या अजित पाटीलांची पुणे शहर भाजप माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक अजित कल्लापा पाटील यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माजी सैनिक आघाडी अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्रक पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार जगदीश तुकाराम मुळीक यानी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. …

Read More »

खानापुरात बस अभावी नागरिकांचे हाल

  खानापूर : खानापूर येथून सकाळच्या वेळी बेळगाव येथे महाविद्यालयीन व इतर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात सकाळी सात ते नऊ या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत येथील आगार प्रमुखांना वारंवार विनंती करण्यात आलेली आहे. मात्र आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत …

Read More »

खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा

  खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. …

Read More »

खानापूरच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतर डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नाने गावोगावी रेशन वाटप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै …

Read More »