Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर : खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषत: देशाची भावी पिढी शैक्षणिक बाबतीत पुढे गेली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य …

Read More »

बेकायदेशीर गो-मांस वाहतूक व गायींची तस्करी रोखा

खानापूर भाजप नेत्यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी खानापूर : खानापूर मार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावीत व संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावीत यासंदर्भात खानापूर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »

कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या ‘रामशास्त्री’ बाण्याने भाजप अडचणीत!

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सध्या गाजत असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप सरकार आधीच अडचणीत आले असताना कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या रामशास्त्री बाण्याने आता त्यात आणखीच वाढ झाली आहे. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी एच. पी. संदेश यांनी आपल्यावर सुनावणीला घेऊन दबाव टाकण्यात आला असल्याचा दावा केला. मनासारखे आदेश न दिल्यास बदली करण्यात येईल …

Read More »

ढोणेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करा

भेंडे कुटुंबाला न्याय न दिल्यास आंदोलन : जिल्हा रयत संघटनेचा  इशारा निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.४) ढोणेवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी अनुष्का भेंडे यांच्या घरी भेट देऊन भेंडे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर राजू पोवार यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. रेंदाळ …

Read More »

नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्य सांभाळावे : ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील

कोगनोळी : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदीला नवीन पाणी आले आहे. यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. नागरिकांनी पाणी गरम करून गार करून प्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी केले आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे ओडे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे असलेले ओडे, …

Read More »

इरुमुंगलीच्या बिया खाल्ल्याने चौघांना विषबाधा

मत्तीवडे येथील शाळकरी मुलांचा समावेश कोगनोळी : इरुमुंगलीच्या बिया खाल्याने मत्तीवडे (तालुका निपाणी) येथील चार शाळकरी मुलांना विषबाधा झाली आहे. त्यातील दोन मुले अत्यावस्थ आहेत. तर दोन मुले किरकोळ आहेत. त्यांच्यावर कागल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती …

Read More »

संकेश्वरात सरतेशेवटी “आर्द्रा” धो-धो बरसला….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी धोधो बरसत निरोप घेताना दिसला. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (बळीराजा) खूष झालेला दिसला. खरीपाला पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. यंदा शेतकऱ्यांना मृगाने दगा …

Read More »

शैक्षणिक साहित्य वाटपाने भरत फुंडे यांचा वाढदिवस साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत सदस्य भरत फुंडे यांचा वाढदिवस सरकारी कन्नड-मराठी शाळेतील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला. भरत फुंडे यांनी २५० शालेय मुलांना अंकलिपी, कंपास वाटप केले. यावेळी शाळेतर्फे भरत यांचा सन्मान करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना भरत फुंडे म्हणाले, मोठ्या …

Read More »

चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट

बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड …

Read More »

कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कौलापूर गाव हे गवळ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जनावरे पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे. नुकताच झालेल्या पावसामुळे कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे ओलांडून गेली तरी कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत रस्त्याचा पता नाही. एखदाही रस्ता …

Read More »