नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये लोहखनिजाचे उत्खनन केलेल्या कंपन्यांना त्यांचा माल विदेशात निर्यात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्यातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकुरु या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लोहखनिजाचे उत्खनन करण्यात आलेले आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी घालून दिलेल्या अटी, शर्थीचे पालन करीत संबंधित कंपन्या लोहखनिजाची निर्यात करू शकतात, असे सरन्यायाधीश एन. व्ही. …
Read More »ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी तालुक्यात दहावीच्या मराठी विभागातून प्रथम व व्दितीय
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी कुमारी संजना नारायण घाडी हिने मराठी विभागातून 621 गुण (99.36) तालुक्यात प्रथम तर कु. अर्चना एन. पाटील हिने 608 गुण घेऊन व्दितीय आली आहे. कन्नड माध्यमची विद्यार्थीनी कु. प्रियांका पी. देवलतकर हिने 617 गुण …
Read More »कॅनडा संसदेत कन्नडमध्ये भाषण
बेंगळुर : मूळचे कर्नाटकातील चंद्र आर्य यांनी कॅनडा संसदेत कन्नड भाषेत भाषण केले आहे. कन्नड संस्कृती आणि मातृभाषेचा अभिमान बाळगत त्यांनी आपले मनोगत कन्नड भाषेत कॅनडा येथील संसदेत मांडले आहे. कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील शिरा या तालुक्यातील द्वाराळू या गावातील चंद्र आर्य हे कॅनडास्थित आहेत. कॅनडामधील संसदेत त्यांनी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच …
Read More »वादळी पावसाने निलावडे परिसरीतील शेतकऱ्याच्या वायंगण भात पिकाचे प्रचंड नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे, मुघवडे, कबनाळीसह अनेक भागात उन्हाळी पिक म्हणून वायंगण भात पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात. नुकताच झालेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला. याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »कर्नाटकाचा दहावीचा निकाल 85.63 टक्के
बेळगाव, चिक्कोडी जिल्हा ’अ’ श्रेणीत, उत्तीर्णतेत मुलींचे प्रमाण अधिक बंगळूर : कर्नाटक माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने आज दहावी (एसएसएलसी) बोर्डाचा निकाल जाहीर केला. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 85.63 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यावर्षीही मुलांपेक्षा अधिक (90.29 टक्के) आहे, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 81.30 टक्के आहे. यावेळी निकालाच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची …
Read More »प्रभाग 13 आदर्श वार्ड बनविणार : नंदू मुडशी
संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी ठाम असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. येथील सुभाष रस्ता बाजारपेठेत आमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांनी कडधान्य व्यापार करुन जीवनाचा …
Read More »प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू शिवपुत्र मुडशी, काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण शिवप्पा नेसरी यांचेत अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा सामना होत आहे. त्यामुळे संपूर्ण संकेश्वरकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसत आहे. लढत नंदू विरोधात …
Read More »प्रभागातील लोकांचा आशीर्वाद पाठीशी : अॅड. प्रविण नेसरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 मधील लोकांनी मला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी पालिकेत जाणार आहे. पालिकेत प्रभागातील समस्या मांडून सोडविणेचे …
Read More »कोगनोळी येथे बिरदेव जन्मोत्सव उत्साहात
कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या …
Read More »संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म : मंजुनाथ स्वामी
खानापूरात कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने गुरूवंदना कार्यक्रम संपन्न खानापूर प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने येथील पाटील गार्डन सभागृहात गुरूवारी गुरूवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की, संस्कृती टिकवणे हाच खरा मानव धर्म आहे. आज खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta