Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नीची खानापूर म. ए. समितीकडून विचारपूस

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न चळवळीत १९५६च्या आंदोलनात आहुती दिलेले हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागाप्पा होसुरकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. निडगल मुक्कामी माहेरगावी त्यांचे वास्तव्य आहे, गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. ही बातमी समजल्यानंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …

Read More »

संकेश्वरात विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटसचे शानदार उद्धघाटन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नेहरु रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटस दुकानाचे उद्धघाटन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी फित सोडून केले. यावेळी श्रींची पादपूजा शुभंम बागलकोटी यांनी केली. उपस्थितांचे स्वागत बसवराज बागलकोटी यांनी केले. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, शिवानंद संसुध्दी, डॉ. टी.एस.नेसरी, के.के.मुळे, संगम साखर …

Read More »

तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन …

Read More »

खानापूरातील रस्त्याच्या बाजूचा कचरा अन्यत्र हलवावा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह व तालुका अंतर्गत येणाऱ्या खानापूर कोर्टपासून शांतीसागर हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे गांधी नगर, हुडको कॉलनी, हलकर्णी, हिंदूनगर ग्रामस्थ व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना या रस्त्यावरील कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे माणसांच्या आरोग्यावरही …

Read More »

खानापूरात हर्ष हत्येच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी शिमोगा जिल्ह्यात बजरंगदलचा कार्यकर्ता हर्ष याचा खून करण्यात आला. खून करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी खानापूर तालुका बजरंगदल, विश्व हिंदू परिषद, हिंदूस्थान संघटना, तसेच भाजप आदींनी बजरंगदल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले. …

Read More »

समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्यांना एकीने देणार उत्तर

खानापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्न आणि इतर विषयांवर …

Read More »

हलशीवाडी येथे 26 फेब्रुवारीपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

बेळगाव : हलशीवाडी ता. खानापूर येथे शनिवार (ता. 26) ते सोमवार (ता. 28) पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हलशी येथील सटवाप्पा पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजता पोथी स्थापना, पंचपदी, आरती व तिर्थ प्रसाद होणार आहे. रात्री 9 …

Read More »

राज्यात १५ हजार शिक्षकांच्या नेमणुकीसाठी अधिसूचना जारी

तृतीयपंथीयाना प्रथमच एक टक्का आरक्षण बंगळूर : राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये (६ वी ते ८ वी ) अध्यापनासाठी १५ हजार पदवीधर शिक्षकांची (जीपीटी) नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यावेळी प्रथमच तृतीयपंथीयाना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे उपसचिव एच. एस. शिवकुमार …

Read More »

लालपरीमुळे वेळ अन पैशाची बचत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरपासून अवघ्या किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते./संकेश्वर येथून केवळ १३ कि. मी. अंतरावर गडहिंग्लज आहे. संकेश्वर-गडहिंग्लजला दोहो गावातील बहुसंख्य लोकांचे ये-जा नेहमी सुरू असते. कोरोना महामारीमुळे संकेश्वर-गडहिंग्लजचा संपर्क तुटला होता. कारण दोन्ही आगारातून बससेवा बंद ठेवण्या आली होती. त्यामुळे संकेश्वरहून गडहिंग्लजला जाणेसाठी संकेश्वरातील प्रवाशांना हळ्ळी हिटणी …

Read More »

कत्ती – ए. बी. एकाच नाण्याच्या दोन बाजू

संकेश्वर : माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, मंत्री उमेश कत्तीं-आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोंत. यात दुमत नाही. राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा आहे. आमचे राजकारणात आमची तत्वे भलेही वेगळी असली तरी आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. यापूर्वी राज्यांचे वन आहार व नागरी पुरवठा …

Read More »