Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

हिजाब’ वर सरकारला उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा

कॉलेज आवारात तणावपूर्ण शांतता, राजकीय वादंग सुरूच बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी ‘हिजाब’ वादावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच या प्रकरणावर सरकार निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शाळा महाविद्यालयाना सुट्टी दिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून एकमेकाविरुध्द आरोप-प्रत्यारोप चालूच …

Read More »

शेतकर्‍यांची बिले त्वरीत न दिल्यास खानापूर युवा समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकर्‍यांची ऊसाची बिले 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्तता केली आहे, त्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यांची बिले स्थगित ठेवण्यात आली आहेत त्यामुळे ती बिले लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी युवा …

Read More »

रुग्णांना फळ वाटपाने पाटील केअर हॉस्पिटलचा वर्धापनदिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्लीतील डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पाटील केअर हॉस्पिटलचा पहिला वर्धापनदिन रुग्णांना फळ वाटप करुन साजरा केला. कोरोनाच्या संकट काळात डॉ. चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना धैर्यने सामोरे जाण्यास प्रवृत केलेले कार्य स्तुत्य ठरले आहे. संकेश्वरात अल्पावधीत उत्तम रुग्णसेवेने ते लोकांच्या परिचयाचे बनले आहेत. डॉ. …

Read More »

खानापूरातील जुने तहसील कार्यालय इमारत मोडकळीस

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठावर जुन्या काळातील प्रसिद्ध असलेले तहसील कार्यालय आज मोडकळीस आले आहे. मात्र खानापूर प्रशासन याकडे डोळेझाक करून बसले आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीत तहसील कार्यालय दिमाखात चालू होते. जसेजसे दिवस जातील तसे इमारत कुमकुवत होत गेली. …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगर वसाहतीच्या विकासाकडे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या विद्यानगर येथील विकासकामाकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यानगरतील नागरिकांतून कमालीची नाराजी पसरली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे नविन वसाहतीही वाढल्या आहेत. मात्र नगरपंचायतीकडून विकासाचा पत्ताच नाही. विद्यानगर हे बसस्थानकापासून जवळ आहे. शिवाय मलप्रभा क्रीडांगण, बीईओ कार्यालय, …

Read More »

हिजाब वाद; उच्च न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली

विद्यार्थी व जनतेला शांतता राखण्याचे आवाहन बंगळूर : राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसच्या आतील आणि बाहेरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिजाब विवादाशी संबंधित याचिकांवर सुनावणी दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थी समुदाय आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलताना दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे …

Read More »

संकेश्वरात १२ मार्चला लोकअदालत : न्यायाधीश नागज्योती एम. एल.

संकेश्वर (प्रतिनिधी) : तालुका कानून समिती संकेश्वरतर्फे येत्या १२ मार्च २०२२ रोजी संकेश्वर न्यायालय आवारात राष्ट्रीय लोकअदालचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सदुपयोग लोकांनी घेण्याचे आवाहन तालुका कानून सेवा समितीच्या सचिव, न्यायाधीश नागज्योती एम.एल. यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्यायाधीश पुढे म्हणाल्या, संकेश्वरात प्रथमच राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये …

Read More »

संकेश्वर रथोत्सवाला हर-हर महादेवाच्या गजरात प्रारंभ

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या आज्ञानुसार आणि शासनाच्या कोरोना नियमानुसार धार्मिक कार्यक्रमांनी आजपासून संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवयात्रा भक्तीमय वातावरणातय प्रारंभ झाली. हर-हर महादेवाच्या जयघोषणांत रथ श्री शंकरलिंग मठापासून श्री नारायण बनशंकरी मंदिराकडे दोरखडीने, लाकडी थरप लावून ओढत आणण्यात आला. उद्योजक …

Read More »

युट्युब चॅनलमधून भुरूणकी ग्रा. पं. बदनामी करण्यावर कठोर कारवाई करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भुरूणकी ग्राम पंचायतीच्या कामकाजाबद्दल युट्युब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन ग्राम पंचायतीची बदनामी करणारे जोतिबा भेंडीगिरी व परशराम कोलकार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भुरूणकी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी मंगळवारी दि. ८ रोजी खानापूर येथील जिल्हा …

Read More »

राज्यातील शाळा-महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी

बेंगलोर : उद्यापासून म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद असल्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी देण्याचा आदेश आणि बजाविला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

Read More »