निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या काळामुळे संपूर्ण देशामध्ये महामानव डॉ. आंबेडकरांची जयंती न झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. परंतु यावर्षी जयंतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे व आंबेडकरी विचार गतिमान व्हावी, या उद्देशाने त्यांची प्रेरणा व विचार आत्मसात करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची …
Read More »मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार
राजू पोवार : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य राज्य रयत संघटना कोणतेही जात, धर्म, पंत, पक्ष न पाहता, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या समस्यचे निवारण करण्यासाठी संघटना प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव करून निवेदने …
Read More »चुका सुधारण्यासाठी देवालय : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, …
Read More »बुधवारी दहावीच्या व्दितीय भाषा पेपरला खानापूर तालुक्यातील ३४ विद्यार्थ्यांची दांडी
खानापूर (प्रतिनिधी) : बुधवारी दि. ३० रोजी दहावी परीक्षेच्या व्दितीय भाषा पेपरला संपूर्ण खानापूर तालुक्यातून ३४ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातुन दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६७ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३३ विद्यार्थी हजर राहून दहावीची व्दितीय भाषा परीक्षेचा पेपर सुरळीत पार पडला. खानापूर शहरासह तालुक्यात एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती. सकाळी …
Read More »अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला …
Read More »सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार
कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता …
Read More »हिंडलगा रस्त्याच्या कामासाठी मंत्री ईश्वरप्पांनी मागितले कमिशन
कंत्राटदाराची तक्रार; ईश्वरप्पा यांनी दाखल केला मानहानीचा दावा बंगळूर : ग्रामीण विकास आणि पंचायत राज (आरडीपीआर) मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना बेळगाव येथील संतोष के. पाटील यांनी लावलेल्या किकबॅकच्या आरोपासंदर्भात क्लीन चिट देण्यात आल्याचे दिसते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रस्त्याच्या कामाचे चार कोटीचे बिल देण्यासाठी ईश्वरप्पा यांच्या सहाय्यक सचिवानी कमिशन …
Read More »संकेश्वरातील बुलंद आवाजाला स्मशान शांतता; धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संकेश्वरचा बुलंद …
Read More »लोकांना कायद्याची माहिती असायला हवी : न्यायाधीश बी. एस. पोळ
संकेश्वर (प्रतिनिधी) : लोकांना कायद्याची माहिती असायला हवी असल्याचे संकेश्वर सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. पोळ यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री साईभवन येथे आयोजित कायदा माहिती आणि मदत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका …
Read More »माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राज्य रयत संघटनेशी चर्चा
e शेतकर्यांच्या प्रश्नी सभागृहात आवाज उठविण्याची ग्वाही निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दलाचे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज बेंगळुरू येथे राज्य रयत संघटनेशी चर्चा करून शेतकर्यांना राज्यात प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. भेडसाविणार्या यावेळी कुमारस्वामी यांनी राज्यातील रयतांच्या समस्या सोडविण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta