Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

‘हिंदूंव्यतिरिक्त इतर समुदायांपर्यंत पोहोचा’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पक्षाला आवाहन

हैदराबाद : मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांनी अनुसरलेल्या घराणेशाही आणि कुटुंबाभिमुख राजकारणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. “इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न …

Read More »

उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग ‘एनडीए’चे उमेदवार

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ‘एनडीए’च्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर १९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत. कॅप्टन …

Read More »

’आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच’, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हैद्राबाद : : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा …

Read More »

कडेकोट बंदोबस्तात पुरी रथयात्रेला सुरुवात, रथयात्रेत लाखो भाविक होणार सहभागी!

पुरी : जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरु होऊन, 12 जुलैपर्यंत चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी पूजा विधी सुरु झाले आहेत. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरी मंदिर ते रथयात्रा मार्ग आणि …

Read More »

एलपीजी गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर आजपासून लागू होईल. या दर कपातीमुळे 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 2,021 रुपयांवर आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. …

Read More »

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या …

Read More »

केरळमधील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढला. सीपीआय (एम) मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, तर गुरुवारी रात्री उशिरा कार्यालयात बॉम्ब फेकल्यानंतर सीपीआय कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी …

Read More »

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर या जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार! : श्री. विनोद बंसल, विहिंप

मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे. या हत्येमागे केवळ दोन मुसलमान नसून त्यामागे त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करणारे मदरसे, मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी संघटना जबाबदार आहेत. हिंदूंच्या हत्या करणार्‍या …

Read More »

धक्कादायक! ऑटोवर विजेची तार पडली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर

सत्यसाई : आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी हाय टेंशन वायर पडल्याने एका ऑटोला आग लागली. शेतात कामाला जाणारे कामगार या ऑटोमध्ये बसले होते. यापैकी 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ड्रायव्हर आणि इतर 5 प्रवाशांनी ऑटोतून उडी मारून आपला जीव …

Read More »

भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान दबले, 7 जणांचा मृत्यू

इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प मातीच्या ढिगार्‍याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना …

Read More »