Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ‘आप’टले; दिल्लीत मोठा पराभव

  नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी …

Read More »

फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

  नदिया : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाल्यानंतर होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका …

Read More »

एड्स बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले शोषण..

  अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी पथकाने एका एड्सबाधित तरुणाला अटक केली आहे. आपल्याला हा दुर्धर रोग असल्याचे ठाऊक असतानाही या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि 10 महिन्यांपूर्वी तो तिच्याबरोबर फरार झाला. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. मात्र त्यानंतरही …

Read More »

अर्थसंकल्प 2025 : गंभीर आजारावरील 36 औषधे टॅक्स फ्री.…

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी 36 जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नारा..

  नवी दिल्ली : 2025 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटचे वाचन करत आहेत. त्यात किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्डमध्ये मोठा बदल केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची …

Read More »

आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंत आयकर नाही

  नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर …

Read More »

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, अनेक भाविक जखमी; शाही स्नान रद्द

  प्रयगराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. प्रयागराजमधील …

Read More »

‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

  नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजपासह सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२७ जानेवारी) आम आदमी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ गॅरंटी जाहीर केल्या …

Read More »

वारंगलमध्ये रेल्वे ट्रॅकचे रॉड ट्रकमधून ऑटोवर पडले, ७ जणांचा मृत्यू, ६ जखमी

  वारंगल : तेलंगणातील वारंगलमधील वारंगल-मामुनुरु रोडवर भीषण अपघात झाला आहे. एका लॉरी आणि दोन ऑटोरिक्षांची टक्कर झाल्याने एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळांवर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोखंडी …

Read More »

आगीची अफवा अन् पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, १२ ठार

  जळगाव : परधाडे ता. पाचोरा रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर …

Read More »