Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

नितीश कुमार यांचा यू-टर्न; जदयू-भाजपाच्या सरकारचा 28 रोजी होणार शपथविधी?

  पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ‘एनडीए’च्या वाटेवर आहेत. ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार २८ जानेवारी रोजी जेडीयू आणि भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तर भाजप नेते सुशील मोदी हे नवे …

Read More »

अंधश्रद्धेचा कळस! कॅन्सरग्रस्त 5 वर्षांच्या मुलाला गंगेत बुडवलं, चिमुकल्याचा मृत्यू

  हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. गंगेत बुडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दिल्लीतील एक कुटुंब आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्यासह हरिद्वारला हरकी पायडी येथे गंगेत स्नान करण्यासाठी आलं होतं. यावेळी येथे मुलाचा मृत्यू झाला. याचा एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल …

Read More »

युक्रेनच्या सीमेवर ६५ युद्धकैदी असलेले रशियाचे लष्करी विमान कोसळले

  युक्रेनच्या सीमेजवळ रशियन इल्युशिन Il-७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले आहे. संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत RIA या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विमानात युक्रेनियन युद्धकैद्यांना ठेवले होते. या युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन हे विमान बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी घेऊन जात होते. या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातातील आरआयएने संरक्षण …

Read More »

मी एकटी भाजपचा पराभव करण्यास समर्थ, आम्ही स्वतंत्र लढू; ममता बॅनर्जींचा इंडिया आघाडीला मोठा धक्का

  नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल …

Read More »

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना देशातील सर्वाच्य पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पूरी ठाकुर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या …

Read More »

लोकसभेच्या निवडणुका 16 एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल, नंतर स्पष्टीकरणही दिलं

  नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला …

Read More »

जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

  अयोध्या : पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा …

Read More »

“आता मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ही मोदी ठरवणार का?”, राहुल गांधींचा संतप्त सवाल

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा हा एक भाग आहे. आज राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना राहुल गांधी हे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आसाम मध्ये आहेत. आसाममध्ये त्यांना संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात …

Read More »

राम आएंगे! अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार; अयोध्येत रामराज्य परतणार

  डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती …

Read More »

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू

  वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हर्णी तलाव विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. या हृदयद्रावक घटनेत दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांची कॅपेसिटी असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेदेखील घातले नव्हते. या घनटेची माहिती …

Read More »