Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

पंडित नेहरू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत जिल्हा क्रिडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती, गोळाफेक व ज्युडो स्पर्धेत अव्वल कामगिरी केली व आता या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. भिमु काटे याची कुस्ती व गोळाफेक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड, संजीव पुजारी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड, कार्तिक पावसकर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी, श्रावणी पाटील …

Read More »

खानापूर क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीची २०वी वार्षिक सभा लक्ष्मी मंदिराच्या सभागृहात नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व चेअरमन महादेव मरगाळे होते. प्रारंभी सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली बदनवालू खादी ग्रामोद्योग केंद्रात गांधी जयंती साजरी

  बेळगाव : भारत जोडो पडयात्रेदरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांनी म्हैसूर जिल्ह्यातील बदनवालू भागातील खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खादी ग्रामोद्योगाचा स्वतःचा इतिहास असून महात्मा गांधींनी 1927 मध्ये खादी ग्रामोद्योग केंद्राची …

Read More »

येळ्ळूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता अभियान

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अवचारहट्टी रोड हरिमंदिर समोर बऱ्याच दिवसापासून कचऱ्याचा ढिगारा होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी तातडीने त्याठिकाणी स्वच्छता अभियान केले व तो परिसर स्वच्छ करून दिला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष …

Read More »

खेळाडूंचे कौतुक करणे हा प्रेरणादायी विचार आहे : माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी

  बेळगाव : समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते. खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो. शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते. विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी सन्मान करणे, आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, असे मौल्यवान विचार माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयाच्या सन्मान समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विजयराव …

Read More »

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधी जयंती साजरी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल देसाई यांनी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी शाम मंतेरो, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब पाटील, इस्माईल मुल्ला, रामकृष्ण सांबरेकर, सानंद पाटील, …

Read More »

चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव करण्याचा निर्णय

  माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हि शिक्षण संस्था व संस्थेचे पहिले हायस्कूल श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळुर यांच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्था व हायस्कूलचा संयुक्तपणे सुवर्णमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय आज संस्था, हायस्कूल व माजी विद्यार्थी यांच्या आज …

Read More »

चित्रकला स्पर्धेत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

  बेळगाव : आमदार अनिल बेनके यांच्यावतीने दसरा सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नियोजित वेळेनुसार सरदार मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे महिला विद्यालय इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम शाळा, जीए महाविद्यालय आणि सरदार मैदानावरील सभागृहात …

Read More »

व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे (ता. जि. बेळगाव)च्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धांसाठी निवड झाली. बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळामधील 45 किलो कुस्ती वजनी गटामध्ये शुभम सुनिल चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कराटेमध्ये 53 किलो वजनी गटात वैभव …

Read More »

महात्मा गांधीजींच्या आदर्शांचे अनुकरण आवश्यक : खास. मंगला अंगडी

  महात्मा गांधी 154 वी जयंती साजरी बेळगाव : महात्मा गांधी हे अहिंसेच्या तत्त्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान आत्मा होते. त्यामुळेच संपूर्ण जग त्यांचा आदर करते. रक्तक्रांतीशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र गांधीजींनी दाखवून दिले आहे की, अहिंसेच्या माध्यमातून शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्वांनी …

Read More »