Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

निट्टूर -घुल्लेवाडी ओढ्यातून तळगुळीचे ३ जण वाहून गेले; दोघांना वाचवण्यात यश

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातीलकार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानच्या ओढ्याला आलेला पूर ओलांडतांना तिघेजण वाहून गेल्याची घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यातील दोघे जण वाचले आहेत तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर …

Read More »

नागरदळे येथील एअर फोर्सचा जवान कडेलगेच्या ओढ्यातून वाहून गेला

चंदगड तालूक्यात हळहळ तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय 26) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्यढोलगरवाडीला गेला होता. …

Read More »

मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …

Read More »

शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार

महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …

Read More »

‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

मुंबई: नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळ्यात मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला आणून, आपली मराठी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणारे ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले असून महाराष्ट्र, गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार …

Read More »

नागरदळे येथील एकनाथ हदगल यांना मुंबई रत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड -१९ या जागतिक महामारीमध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मुंबई येथे *“मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंदगड तालुक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद …

Read More »

विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे …

Read More »

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने उभा केला विद्यार्थांसाठी ऑनलाईन सेतू

काजिर्णे धनगरवाड्यातील मुलांसाठी मोबाईल रिचार्जची भेट तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘धनगरवाडा ‘ या चित्रपटामुळे काजिर्णे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला. आज सुध्दा येथील मुलांना शिक्षणासाठी पायवाटेने चिखलातून दहा किलोमीटर पायी चालत चंदगडला यावे लागते. लॉकडाऊनमुळे येथील लोकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दिड दोन वर्ष शाळा बंद आहेत. या शैक्षणिक …

Read More »

मांडेदुर्ग येथे कृषीकन्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी येथीलमहात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या माया महादेव पाटील (रा. मांडेदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी सप्ताह साजरा झाला.ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये माती परीक्षण, कलम पद्धत, बागायती …

Read More »

कालकुंद्रीच्या विलास पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील विलास बाळाराम पाटील यांची कोकण विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. विलास पाटील यांच्या विभागीय आयुक्त म्हणून चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. कालकुंद्री येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत त्यांचे …

Read More »