Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

धक्कादायक! ब्लॅक फंगसमुळे मुबंईत तीन मुलांचे काढले डोळे

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस)चा धोका वाढत आहे. या आजाराने लहान मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांना लक्ष्य केले आहे. हा आजार इतका गंभीर रुप धारण करत आहे की, त्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही तीनही मुले वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती. याबाबतचे वृत्त एका …

Read More »

चंदगड तालुक्यात संततधार

बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार …

Read More »

कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर

कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …

Read More »

चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर  हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर …

Read More »

मराठा आरक्षण : सरकार चर्चा करायला तयार; सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक …

Read More »

कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त …

Read More »

कोरोना वाढीचा आलेख कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. या तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरीही अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी नाऊमेद न होता या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील वाढत्या …

Read More »

गोवा बनावटीची दारू जप्त : चौघे गजाआड

बेळगाव : टाटा हेस्का गाडीतून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे 15 लाख 35 हजार रुपये किंमतीची 9 बॉक्स गोवा बनावटीची दारू आज अबकारी खात्याने जप्त केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आनंद राजू कोप्पद (रा. गोकाक), चिदानंद अर्जुन बिरडी (रा. वडरट्टी), यमनाप्पा बागेवाडी (रा. तुक्कणट्टी) आणि शानुर मेहबूब …

Read More »

कोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (१६) मुक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची हाक दिली आहे. आता या आंदोलनात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्या कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या मुक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. …

Read More »

सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई

सावंतवाडी : मान्सूनच्या पावसाची जोरदार सुरुवात झाली असून आंबोली वर्षा पर्यटन पर्यटकांना खुणावत आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्याने आंबोली कृती समितीकडून काही कठोर निर्बंध घालत पर्यटनला बंदी घातली आहे. यामुळे आंबोली धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे म्हणून आंबोली ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी …

Read More »