बेळगाव : १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य संघटनांच्या वतीने मंगळवारी अभिवादन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात मंगळवारी सकाळी १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे समरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी कटिबद्ध व्हा असे …
Read More »कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) जिल्ह्यात 15 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 15 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई …
Read More »4 लाख 70 हजारची दारु जप्त, आजरा पोलीसांची मोठी कारवाई
महिन्याभरात तिसरी कारवाई, 11 लाख 22 हजारांची दारु जप्त तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथील आजरा आंबोली रोडवर तुळसी धाब्याजवळ आजरा पोलीसांनी कारवाई करत 4 लाख 70 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. याप्रकरणी शिवाजी ग्यानबा भुते व गणेश महादेव पिंगळे (दोघे रा.खर्डा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) यांच्यावर कारवाई …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या भेटीवेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री …
Read More »
बालक जागृती अभियानात शिक्षकांनी सहभागी होऊन भावी पिढी वाचण्यासाठी प्रयत्न करावेत :
पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन
माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या योजनेची सुरवात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञानी वर्तवला आहे. तिसऱ्या लाटेची मुलांच्या व पालकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. ती भीती कमी करण्यासाठी कोरोना बालक जागृती अभियान २०२१ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. …
Read More »कोरोना बळी शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली सेवेत तात्काळ सामावून घेण्याची फेडरेशनची मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मार्च 2020 पासून देश व राज्यामध्ये कोविड-19 च्या प्रादूर्भावाने हजारोंच्या संख्येने शिक्षकांचा कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत झाला. राज्यातील कोरोनाबाधित बळी शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे ज्या कुटुंबातील दुर्दैवी शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोरोनामुळे आकस्मिक निधन झाले, त्या कुटुंबाची कोरोनाच्या परिणामी आधीच …
Read More »शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास काजूला अधिक दर मिळेल : एम. के. पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यात काजू खरेदी व्यापाऱ्याकडून काजू दर कमी करून लुबाडणूक चालू आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास पुढील काही दिवसात काजूला अधिक दर मिळेल असा विश्वास एम. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले, यावर्षीची एकूण परिस्थिती पाहता सध्याला काजूला असणारा 105 ते …
Read More »पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे यांनी पाहणी केली.यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश …
Read More »माणगाव येयील महाविद्यालयीन युवकाचा लकिकट्टे तलावात बुडून मृत्यू
मृत सुरज चिंचणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे …
Read More »तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. गुजरातच्या दिशेनं निघालेलं असणआरं अरबी समुद्रातील हे वादळ वाटेत आलेल्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करुन गेलं. ज्याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. अनेक घरं, मोठे वृक्ष आणि रस्त्यांची यामध्ये नासधूस झाली. त्यातच इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta