Saturday , April 5 2025
Breaking News

महाराष्ट्र

अखेर वाल्मिक कराड शरण!

  पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक …

Read More »

आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू

  आजरा : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून ख्रिश्चन समाजातील दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी चार वाजता घडली. मयतामध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनीयर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते. आज …

Read More »

वाल्मिकी कराडला अटक करा… धनंजय मुंडे राजीनामा द्या, बीडमध्ये ‘काळा आक्रोश’

  बीड : बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले …

Read More »

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रासह सीमाभागातील युवकांना सुवर्ण संधी

  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील युवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. १. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना …

Read More »

फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले; 3 चिमुकल्या बालकांचा मृत्यू

  पुणे : अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात डंपरने चिरडले. पुण्यात काम शोधण्यासाठी आले, डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. त्याची चौकशी सुरू …

Read More »

महाराष्ट्र सरकारचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृह तर अजित पवारांकडे अर्थखाते

  मुंबई : महायुती सरकारचे खातेवाटप झाले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे. तर ज्या खात्यावरून म्हणजेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे खाते अखेर भाजपकडे गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रीपद मिळाले. खातेवाटप देवेंद्र …

Read More »

बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

  अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा कोल्हापूर : बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या नियमित तपासण्या करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी …

Read More »

कर्नाटकचे पुन्हा ‘नाटक’, अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय

  सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी …

Read More »

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

  मुंबई : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या …

Read More »

उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

  नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विरोधी …

Read More »