संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांचा शैक्षणिक खर्च परवडेनासा झाला आहे. यातून मुलाना शाळा सोडविण्याच्या घटना घडू नयेत. यासाठी सधन लोकांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाला हातभर लावण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. पवन कणगली यांनी सांगितले. त्यांनी गरीब कुटुंबातील दहा मुला-मुलींना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta