Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

रंगपंचमी शांततेत साजरी करा

बेळगाव : होळी रंगपंचमी निमित्त मार्केट पोलीस स्थानकात शनिवारी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक तुळशीदास मलिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल यांनी सरकारचे नियम वाचून होळी शांततेत करण्याचे आव्हान केले. सुनील जाधव यांनी बोलताना म्हणाले, पारंपरिक प्रमाणे रंगपंचमी यावर्षी उत्साहात साजरी होईल. …

Read More »

कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट हटवा..

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याचे मागणी आज कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा, संकेश्वर श्रीरामसेना हिन्दुस्तान यांच्यावतीने उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे. कर्नाटकातील संकेश्वर येथून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. संकेश्वर-गडहिंग्लजला लोकांचे रोजचे येणे-जाणे सुरु असते. हिटणी …

Read More »

अखंड भारत भाजपमय होईल : शिवाजी पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम …

Read More »

डॉ. नरेंद्रसिंह यांचे रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चिटणीसपद भूषविणारे दक्षिण रायगड जिल्ह्यातील नामांकित व्यक्तिमत्व डॉ. नरेंद्र सिंह यांची दुसऱ्यांदा चिटणीसपदी नुकतीच निवड झाली आहे. डॉ. सिंह हे काँग्रेस पक्षातील जुने जाणते नेते आहेत तसेच त्यांनी दक्षिण रायगड येथे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. …

Read More »

सिद्धार्थ बोर्डिंग येथील घरबांधणी कामाचा डॉ. गणपत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

बेळगाव : येथील सिद्धार्थ बोर्डिंग मधील घरे पावसामुळे मोडकळीस आली होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन जीवन संघर्ष फाउंडेशनच्या वतीने येथील कुटुंबाला घर बांधून देण्याकरिता डॉक्टर गणपत पाटील यांनी मदत देऊ केली आहे. त्याकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आणि कॉलमभरणी कार्यक्रम आज डॉ. गणपत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. येथील चंद्रकांत हिरेमठ यांचे …

Read More »

‘कागदपत्रे आपल्या दारात’ खानापूर महसूल खात्याचा उपक्रम

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सातबारा उतारा, उत्पन दाखला, जाती दाखला आदी कागदपत्रासाठी खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तहसील कार्यालयात तिकीटाला पैसे खर्च करून तसेच वेळ खर्च करून कागदाची जमवाजमव करताना त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता कर्नाटक सरकारने खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क महसूल खात्याचे …

Read More »

पाईपलाईन रोडसाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन

बेळगाव : महालक्ष्मी नगरगणेशपूर येथील पाईपलाईन रोड रस्ता 60 फूट करण्यात यावा यासाठी गणेशपूर आणि परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याच्या कामला सुरूवात झाली आहे. पाईपलाईन रोड पासून पुढे लक्ष्मी नगर, सैनिक नगर, सरस्वती नगर, आर्मी क्वार्टर, शिवनेरी कॉलनी, केएचबी कॉलनी आदी …

Read More »

वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांकडून आसरा

बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर उन्ह पावसात एक वृद्ध महिला रस्त्यावर वास्तव्यास होती. याबद्दल माहिती मिळताच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून त्या महिलेला सरकारी विश्रामगृहात हलविण्यात आले. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फॉर निडी या प्रकल्पाअंतर्गत सदर महिलेला श्रीनगर परिसरातील होम फॉर होम …

Read More »

यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!

प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …

Read More »

हलशी परिसरात मेंढ्याना विषारी व्हायरसची लागण, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता.खानापूर) परिसरातील अनगडी, कामतगा आदी भागाच बकऱ्या, मेंढ्याना एका विशिष्ठ विषारी व्हायरसचा फैलाव झाल्याने अनगडीत सात दिवसात तीन मेंढ्याचा बळी गेला आहे. या विषारी व्हायरसमुळे बकऱ्या, मेंढ्याना तोंडा, गळ्याला सूज येते. काही दिवसातच बकऱ्यांचा मृत्यू होतो. यामध्ये हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर यांच्या अनगडीत …

Read More »