Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

अस्वस्थ मनाचा हुंकार म्हणजे कविता : सीमाकवी रविंद्र पाटील

संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन चंदगड (प्रतिनिधी) : कविता जगण्याचं भान असतं, जीवनाच्या वाटेवर आलेल्या कटू गोड अनुभवांना शब्दांच्या माळेत गुंफन म्हणजे मनाची अस्वस्थता, नात्याचे दुरावले पण, माणसांचा स्वार्थीपणा, द्वेष, अहंकार, समाजात घडणार्‍या या सार्‍याच दृश्यामूळे मनाची घालमेल अधिक वाढत जाते. मानवी मनाच्या कंगोर्‍यांना शब्दबद्ध करून आपल्या अभिव्यक्तीला वाट …

Read More »

पाटील कुटुंबियांनी जोपासली माणुसकी!

युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन …

Read More »

कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात

हजारो भविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात साधेपणाने संपन्न झाला. बुधवार (तारीख 13) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, …

Read More »

उचगावमधील रस्ते-गटारीचे काम शास्त्रीय पद्धतीने करा

ग्रामस्थांचे खासदारांना साकडे उचगाव : उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता व गटार निर्माण काम अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. ते शास्त्रीय पद्धतीने, लोकांना अनुकूल होईल अशारीतीने करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे खा. मंगल अंगडी यांच्याकडे करण्यात आली आहे. उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीतील रहिवाशांनी बुधवारी खा. …

Read More »

कचरा डेपो प्रकल्पाला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, …

Read More »

तालुका आरोग्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ बेळगावात निदर्शने

बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. …

Read More »

पुजार्‍यांना सहावा वेतन आयोग आणि आरोग्य विमा मिळणार : मंत्री शशिकला जोल्ले

हुक्केरी : धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या मंदिराच्या पुजार्‍यांना तसेच कर्मचार्‍यांना आरोग्य विमा सुरक्षा आणि सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात धर्मादाय तसेच हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच घोषणा केली होती. या घोषणेसंदर्भात अधिकृत माहिती आज हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सवात त्यांनी दिली आहे. हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवांतर्गत रंगायन नाटकोत्सवाचे …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते वंटमुरी कॉलनीतील कामाचा शुभारंभ

समाज कल्याण विभागातून निधी मंजूर बेळगाव : समाज कल्याण विभागातून येथील वंटमुरी कॉलनीतील विकास कामाला चालना देण्यात आली आहे. या भागात अनेक दिवसांपासून रस्ते, गटार, ड्रेनेज, पथदीप यासह अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या भागातील विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आमदार …

Read More »

कोविडचे संकट दूर करून राज्याला सुबत्ता देण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आई महालक्ष्मीला प्रार्थना!

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवावा कोल्हापूर (जिमाका) : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सुरक्षेची पाहणी केली. पोलीस विभागाने यापुढील काळात ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काटेकोरपणे बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान …

Read More »

शोषितांच्या जगण्याला बळ देऊया

प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्‍या व्यवस्थेत खर्‍या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ …

Read More »