Monday , December 8 2025
Breaking News

मुसळधार पावसामुळे खानापूरात घरे कोसळली

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.
खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.
यावेळी संबंधित खात्याकडून नुकसानग्रस्थाना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
तेव्हा तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *