Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

“काळा दिन” पाळण्यास परवानगी नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : यंदा कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी “काळा दिन” पाळण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. राज्योत्सवाच्या नियोजना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आयोजित बैठकीत स्पष्ट केले की, महाराष्ट्र एकीकरण समितीला राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिन पाळण्यास कोणत्याही प्रकारची …

Read More »

येळ्ळूर ग्रा.पं.मधील भ्रष्टाचारावर तातडीने कारवाई करा

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर एडीजीपी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून, एका आठवड्याच्या आत कारवाई न केल्यास लोकायुक्तांकडे तक्रार आणि उच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल करू, असा इशारा वकील आणि पर्यावरणवादी सुरेंद्र उगारे यांनी दिला आहे. आज बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

बेळगावातील भाषिक अल्पसंख्याकांचा अहवाल पाठवा; केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

  बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाने अल्पसंख्याक बाबत कोणती पाऊले उचलली आहेत यावर अहवाल पाठवा असे पत्र 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे उपायुक्त एस. शिवकुमार यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना पत्र पाठवले आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक सहाय्य आयुक्त कार्यालयाकडून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना १८ ते १९ …

Read More »

मराठी भाषा प्रेमी मंडळातर्फे अभिजात काव्य सुमने कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने अभिजात मराठी सप्ताह या माध्यमातून आज बुधवार दिनांक ८ रोजी सायंकाळी वरेरकर नाट्य संघ सभागृहात ‘अभिजात काव्य सुमने’ हा बेळगावातील कवी-कवयित्री यांच्या स्वरचित व बेळगावातील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे वाचन व भावार्थ या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

सरन्यायाधीशांवर बूट फेकी प्रकरणी बंगळुरात शून्य एफआयआर नोंद

  बंगळुर : सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीस्थित वकिलाविरुद्ध बंगळुर पोलिसांनी बुधवारी शून्य एफआयआर नोंदवला आहे. विधानसौध पोलिसांनी ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२ (सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि कलम १३३ …

Read More »

वन्यजीव हत्यांवर कठोर कारवाई होणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  वन्यजीव सप्ताहाचा समारोप बंगळूर : राज्यात वन्यजीवांच्या हत्यांबाबत वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर इशारा दिला आहे. “वाघ, हत्ती किंवा कोणत्याही वन्यजीवांचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असे ते बुधवारी म्हणाले. चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकड्यांमध्ये दोन वाघ आणि चार पिल्लांना विषबाधा झाल्याची तसेच रामनगर जिल्ह्यातील चन्नपटण …

Read More »

52 मतदारांना सोबत घेऊन माजी खासदार रमेश कत्ती यांचे शक्तीप्रदर्शन!

  बेळगाव : हुक्केरी मतदार संघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा आपल्या मतदार क्षेत्रातील 52 मतदारांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. काल मंगळवारी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुकेरी मतदारसंघातील आपल्या 42 समर्थकांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील …

Read More »

बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अजब प्रयोग : “मेला तरी चालेल पण क्लास घ्या!”

  जिल्हाधिकारी रोशन यांनी लक्ष द्यावे बेळगाव : सरकारने सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (गणतीसाठी) शिक्षकांना अधिकृत सुट्टीचा कालावधी वाढवून 18 ऑक्टोबर पर्यंत दिलेला असतानाही, बेळगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या आदेशाची पायमल्ली करत शिक्षकांवर अन्यायकारक बोजा टाकल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मौखिक आदेश देत सर्व शिक्षकांना “क्लास घ्या आणि नंतर गणतीसाठी …

Read More »

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड

  बेळगाव : पिढ्यानपिढ्या मातीशी घट्ट नात असलेल्या शेतकऱ्यांच्या रयत गल्लीतील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने, सुंदर, लक्ष वेधून घेणारा साकारला दुर्ग भरत गड. दसरा संपला की बेळगाव परिसरातील विद्यार्थी तसेच युवकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील दुर्ग तसेच किल्ले बनवण्यासाठी लगभग लागते. त्यामागे एक शास्रीय कारणही आहे. कारण उन्हात तापलेल्या मातीत जर पाणी पडले …

Read More »

सार्वजनिक वाचनालयात कवी संमेलन संपन्न, उद्या शिक्षकांचे चर्चासत्र

  बेळगाव : “कविता हा वाङ्मयातील सर्वात अवघड प्रकार आहे. कविता लिहिणे ही तपस्या आहे. कविता शब्दांमध्ये मांडणे फार कठीण असते, सतत वेगळेपण शोधणे हे कवीचे काम असते. आज येथे अनेक कवींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या.”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …

Read More »