Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मेरडा- करजगी रस्त्यावरील तलावाचा बांध ग्रा. पं. अध्यक्षांच्या दक्षतेने बचावला!

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मलप्रभा नदीसह नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हालगा ग्राम पंचायत हद्दीतील मेरडा -करजगी रस्त्यावरील मोठा तलाव काठोकाठ भरून ओसंडत असताना तलावाचा मोठा बांध फुटला जात असल्याची घटना हलगा ग्राम …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी बोरगावमध्ये दोघांना अटक

  निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून …

Read More »

दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी

  पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु आहे. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. …

Read More »

मलप्रभा नदीपात्रात पडलेला बैल 10 कि.मी. अंतरावर सापडला!

  खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने केली विविध नदीपात्राची पाहणी

  बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात चांगला पाऊस पडत आहे. कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमध्ये आवक वाढली असून, सध्या पुराची भीती नाही. रविवारी (23 जुलै) रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांसह नदीपात्रासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कृष्णा नदीत …

Read More »

टिळकवाडी येथील गजानन नगर परिसरातील घरांतून शिरले पाणी; त्याची छायाचित्रे!

बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. टिळकवाडी परिसरातील गजानन नगर भागात घरांतून पाणी शिरले.

Read More »

प्रशासकीय यंत्रणेची तत्परता; मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत

  कोल्हापूर (जिमाका): मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड – निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली…. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, …

Read More »

“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे विधान

  मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी …

Read More »

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि …

Read More »

मानसिक ताणतणाव विसरून काम करावे : श्रीधर कोकणूर

  ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते. समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. …

Read More »