Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

महात्मा गांधी वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव सोहळा

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक निलेश शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू गावडे, प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव …

Read More »

ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १२ रोजी आरक्षण सोडत

  आतापासूनच नेते मंडळीकडे फिल्डिंग; राजकीय हालचालींना वेग निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण आले होते. सध्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यानंतर आता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा आरक्षण प्रक्रिया पार पडणार …

Read More »

शिवप्रेमी ओंकार भिसेच्या कुटुंबियाला शासनाने मदत द्यावी : देवेंद्र गायकवाड

  रायगड (नरेश पाटील) : रायगड किल्ले येथील महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्याला संकेश्वर येथील शिवप्रेमी ओंकार भिसे हजर होता. किल्ला चढताना उष्माघाताने त्याचे वाटेतच निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओंकारला जीव गमवावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे ताबडतोब आर्थिक मदत ताबडतोब मिळण्याची मागणी मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी …

Read More »

निपाणी बंदचे आवाहन मागे; उद्या सर्व व्यवहार सुरळीत

  निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात …

Read More »

खानापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर

  उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग …

Read More »

कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके

  खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …

Read More »

बेनकनहळ्ळीत बोगस डॉक्टरवर छापा; दवाखाना सील

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात बोगस डॉक्टरवर छापा टाकून त्याचा दवाखाना सील करण्यात आला. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश बी कोणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी आणि जिल्हा आयुष अधिकार्‍यांच्या पथकाने आज राजू एम. पाटील …

Read More »

हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करा : हिंदू संघटनांची मागणी

  बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी आज एसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रमाणे बेळगावात समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतमधील समस्या सोडविण्याची मागणी

  येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दिनांक 7 जून 2023 रोजी नूतन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना गायरान जागा, जलजीवन मिशन योजना आणि केइबी संदर्भात तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामामध्येही लक्ष घालुन विकासकामांना चालना देण्याच्या संदर्भात येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांची भेट …

Read More »

हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणार नाही; दंगलीबाबत शरद पवार यांचे मत

  बारामती : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की, याची किंमत …

Read More »