Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

अमित शाह खोट बोलले, राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं : कलावती बांदूरकर

  यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा फेटाळला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळालं नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, अशी माहिती दिली …

Read More »

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, दोषींना सोडणार नाही, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास

  नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. …

Read More »

शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करावे : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यामुळे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पावसाने नुकसान झालेल्या विविध शाळांची पाहणी केली तसेच …

Read More »

राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ!

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनेतील बहुप्रतिष्ठीत अशी “गृहलक्ष्मी” योजनेला येत्या 27 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हणाले की, 27 ऑगस्ट …

Read More »

भिडे यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तारीख पुढे ढकलली!

  बेळगाव : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच अनेक संघ संघटनांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत

  बेळगाव : जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बळ्ळारी नाला परिसर तसेच नाला फूटून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीकांवर गाळ जाऊन नुकसान झाले. त्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, माधवपूर, हालगा, अलारवाड, बेळगाव या भागतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भातपिकांचे नुकसान झाले त्यांनी ताबडतोब संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचे आहेत. भरपाई रक्कम गुंठ्याला …

Read More »

येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश

  येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश मिळविले. सांघिक स्पर्धेत थ्रो बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. तर खो-खो (मुली) द्वितीय क्रमांक पटकवला. योगा स्पर्धेमध्ये दुर्वा पाटील, राशी पाटील, सेजल घाडी, सोहम कुगजी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर ६०० मी. धावण्याच्या …

Read More »

लोकसभा निवडणुकीचे वारे; कॅनरा लोकसभेसाठी प्रमोद कोचेरी इच्छुक

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या नविन वर्षात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहणार तेव्हा कॅनरा लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारातून हालचालीना सुरूवात झाली आहे. कॅनरा लोकसभा मतदारसंघात खानापूर हा मराठी भाषिक मतदार संघ समाविष्ट केला आहे. खानापूर तालुक्यातून भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हे कॅनरा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा …

Read More »

मराठी विद्यानिकेतनचे क्रीडा स्पर्धांमध्ये सुयश….

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तुंग असे यश संपादन केले आहे.. शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उत्तम अशी कामगिरी केली आहे. बुद्धिबळ क्रीडा प्रकारात परम पाटील, अजिंक्य देसाई, रितेश मुचंडी, वैजनाथ पाटील, मनाली बराटे, साची पवार, रावी …

Read More »

रेट रेपो जैसे थे… भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार …

Read More »