दरवाढीचा ग्राहकांना फटका : ग्राहकांची मागणी कमी निपाणी (वार्ता) : टोमॅटोचे दर आकाशाला भिडल्याने ग्राहकांनी भाजी खरेदी करताना टोमॅटोला सुट्टी दिली आहे. टोमॅटोचे दर ७० ते ९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने हॉटेलच्या मेन्यूतील पदार्थांमधून टोमॅटो सूप गायब झाले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांची आवडती पावभाजीही आता टोमॅटोविनाच खावी लागत आहे. निपाणीतील …
Read More »निपाणी बाजारपेठेत धोकादायक झाड हटविले
दिवसभर वाहतूक बंद : नगरपालिकेकडून खबरदारी निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडलगत असणारे जुनाट झाड नगरपालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले. झाड हटविण्याच्या कामामुळे जुना पी. बी. रोड ते राणी चन्नम्मा सर्कल या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली. झाड जुन्या काळातील असल्याने आणि ते वाहनधारकांसह सार्वजनिकांना धोकादायक ठरत …
Read More »विविध मागण्यांसाठी अभाविपची बेळगावात निदर्शने
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बेळगावात निदर्शने करण्यात आली. सरकारने विद्यापीठांना पुरेसे अनुदान द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कॉलेज विद्यार्थ्यांना सुसज्ज हॉस्टेल्स आणि तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावीत, बस पासचे समर्पक वितरण करावे आदी मागण्यांसाठी अभाविपच्या वतीने बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे …
Read More »शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व मुलांना दप्तरांचे वाटप
बेळगाव : येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे मंगळवार (ता.1) रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दीपक किल्लेकर होते. यावेळी विजयनगर येथील बेळगावकर हार्डवेअरचे मालक श्री. बेळगांवकर यांच्याकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विदयार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. तसेच सरकार मार्फत …
Read More »राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; खासदारकी परत मिळणार…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे. मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा …
Read More »केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! यात्रा मार्गावर भूस्खलन, 12 हून अधिक लोक बेपत्ता
उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या गौरीकुंडजवळ गुरुवारी रात्री दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. येथील एका ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळल्याने पायथ्याची दुकाने प्रभावित झाली. या दुर्घटनेत नेपाळमधील नागरिकांसह १२ जण बेपत्ता झाले असून, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, केदार खोऱ्यात …
Read More »खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारात रस्त्याची दुर्दशा, आमदारांनी लक्ष देण्याची गरज
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरसह तालुक्यातील जनतेचे आधार स्थान म्हणून खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याकडे पाहिले जाते. मात्र गेली कित्येक वर्षांपासून खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुर्दशा कधी संपलेली नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कधी निधीच सापडत नाही काय? असा सवाल येथे येणाऱ्या रूग्णासह तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. खानापूर शहराच्या …
Read More »रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात क्रीडा सांस्कृतिक व स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न
रामनगर : रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा सांस्कृतिक राष्ट्रीय सेवा योजना घटकाचा उद्घाटन समारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी या समारंभाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बापूजी ग्रामीण विकास समितीचे सचिव श्री. मंजुनाथ पवार यांनी आपल्या अमृत हस्ते …
Read More »कन्नड विषयसक्ती; राज्य व केंद्र सरकारला नोटीस
बंगळूर : राज्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय दुसरी किंवा तिसरी भाषा घेण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. या कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय लादल्याविरोधात दाखल याचिकेत नव्या कायद्यामुळे राज्यातील शालेय …
Read More »15 ऑगस्टला देशात घातपाताचा कट महाराष्ट्र एटीएसने उधळला!
मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळतेय. दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचंही उघड झालंय. या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta