Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरुन हटवले, अर्जुन राम मेघवाल नवे कायदामंत्री

  नवी दिल्ली : मोदी सरकारमध्‍ये आज मोठा फेरबदल झाला. किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविवण्‍यात आले आहे. त्‍यांची जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्‍ती केली आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे मंत्रालय बदलले आहे. अर्जुन राम मेघवाल आता रिजिजू यांच्या जागी कायदा मंत्री असतील. तर किरेन रिजिजू …

Read More »

ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद, शनिवारी शपथविधी

  बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याचा पेच अखेर सुटला असल्याचं बोललं जात आहे. सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्याची माहिती मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी …

Read More »

तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवड्यात

  बेळगाव : तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवडयात बोलविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेउन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून लवकर बैठक बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच कार्यकर्ते सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या …

Read More »

कुद्रेमानी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक ठार

  बेळगाव : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमानी फाट्यानजीक खासगी बस व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. बाळाराम यादबा अर्जूनवाडकर (वय 60, रा. माणगाव, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. बसमधील दहाजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात इतका भीषण होता की, …

Read More »

खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खताच्या किमतीत सरकार वाढ करणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरीप हंगामासाठी १.८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. युरियासाठी सरकार ७० हजार कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये खर्च …

Read More »

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा पेच वाढला; शपथविधी सोहळ्याची तयारी थांबवली

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची यावर गेल्या चार दिवसांपासून मंथन …

Read More »

विश्वभारती मॅरेथॉन स्पर्धा 4 जून रोजी बेळगावात

  बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल खानापूर येथे बैठक भरवण्यात आली होती. या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या ४ जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉनबद्दल चर्चा करण्यात आली. कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन …

Read More »

काँग्रेस सरकार दिन – दलित, गोरगरिब व अल्पसंख्याकांचे

राजेंद्र वडर – पवार, कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन निपाणी (वार्ता) : तालुक्यात काँग्रेस पक्षाला मिळालेली मते ही निष्ठावंत मते असून गेल्या विधानसभा निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता विकास कामात सदैव कार्यरत रहावे असे आवाहन राजेंद्र वडर पवार यांनी व्यक्त केले. …

Read More »

बारामतीच्या धर्तीवर ‘निपाणी’च्या विकासासाठी प्रयत्नशील : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

उत्तम पाटील यांनी घेतली मुंबईत भेट निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात बोरगाव पिकेपीएससी अध्यक्ष उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामध्ये तब्बल ६५ हजारावर मते घेतली. थोडक्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली झुंज पाहून मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद …

Read More »

‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) चे बुधवारी हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एनआयए ने गेल्या वर्षी दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात छापे टाकले जात आहेत. यामध्ये दहशतवादी अमली पदार्थ तस्करी आणि संबंधित गुंडांसोबतच्या संगनमत …

Read More »