बेळगाव : श्री जोतीबा यात्रा काळात सासनकाठी व भक्ताना निवासांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) गावच्या ग्रामस्थांच्यावतीने पश्चीम महाराष्टू देवस्थान समितीकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेकडो वर्षांचा परंपरेप्रमाणे कंग्राळी खुर्द गावची सासनकाठी व भक्त श्री जोतीबा यात्रेला जातात. तेथे गट क्र. 7 …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना बंदी घालण्यावर वादळी चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, …
Read More »खानापूर तालुक्यात आग लागण्याच्या प्रकार वाढ, सिंगीनकोपात वीटभट्टी कामगारांच्या झोपड्याना आग लागून नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कडक उन्हाची झळ पोहचत आहे. अशातच खानापूर तालुक्यातील अनेक भागात आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी चापगावात गवतगंजीला आग लागून शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दि. १५ रोजी दुपारी सिंगीनकोपात (ता. खानापूर) गावापासुन काही अंतरावर वीट उद्योजक कृष्णा …
Read More »दुग्धाभिषेक कार्यक्रमासाठी मार्केट यार्ड मधून भरीव देणगी
बेळगाव : १९ मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व मंदिरातील मूर्तीचे दुग्धाभिषेक करण्यासाठी आज मार्केट यार्डमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तसेच शहर व तालुका समितीच्या तसेच मार्केट यार्ड मधील व्यापारांच्या माध्यमातून सर्व समितीचे नेते मंडळी मार्केट मधील व्यापारांच्या सहकार्यातून देणगी स्वरुपात रोख रक्कम तसेच गुळ, …
Read More »19 मार्चच्या दुग्धाभिषेक कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हा; खानापूर तालुका समितीचे आवाहन
खानापूर : रविवार दि. 19 मार्च रोजी राजहंडगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम म. ए. समिती व स्वाभिमानी शिवप्रेमीच्या सहकार्याने होणार असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या नियोजनामध्ये सुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमीनी सढळहस्ते …
Read More »‘नुक्कड’ गाजवणारा ‘खोपडी’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज १५ मार्च रोजी निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात …
Read More »दुग्धाभिषेक, शहर समितीची पुनर्रचना, उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणूक तसेच राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्यासंदर्भात चर्चा करण्यासंदर्भात मराठा मंदिर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. कितीही संकटे आली तरी …
Read More »परवानगी न घेता बॅनर-पोस्टर्स लावल्यास गुन्हा दाखल करा : मनोज कुमार मीना
बेळगाव : संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. त्यामुळे परवानगी न घेता बॅनर व पोस्टर्स लावल्याचे आढळून आल्यास ते चिकटवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीणा यांनी दिल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …
Read More »लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचा शोध घेउन आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा विकास करावा. प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये कोणते ना कोणते कौष्यले असतेच तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास करुन जीवनामध्ये एक चांगला माणूस बना, असे विचार नवलीहाल येथील सरकारी मद्यामिक विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले. मनगुत्ती …
Read More »बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा
न्यायालयाचे सरकारला निर्देश; ५ वी, ८ वी परीक्षेची पुढील सुनावणी आज बंगळूर : उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्यानंतर पुढील सुनावणी उद्या (ता. १५) दुपारी चार वाजेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. राज्य अभ्यासक्रमाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta