Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

शाई फेकण्याचा प्रकार असमर्थनीय; पण शाई फेक प्रकरणाचे खापर पत्रकारांवर फोडणे संतापजनकच

  पत्रकारिता करणे गुन्हा आहे का? – एस.एम. देशमुख मुंबई : पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक …

Read More »

सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सीमाभाग केंद्रशासित करा

  बेळगुंदी साहित्य संमेलनात ठराव बेळगाव : सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, असा ठराव आज पार पडलेल्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात पारित करण्यात आला. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आज रविवारी बेळगुंदी येथे मरगाई मंदिराच्या आवारात १७ वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन विविध सत्रात पार पडले. …

Read More »

माजी मंत्री रमेश जारकीहोळी समर्थकांची नागपूर वारी

  बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले समर्थक आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन नागपूरवारी केलेली आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर त्याचप्रमाणे दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण जाधव यांना घेऊन माजी मंत्री व …

Read More »

ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : सर्वच बाबतीत मागासलेल्या बेळगावच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी गेली साडेचार वर्षे प्रथम प्राधान्याने काम करत आहे. मुलींसह कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा माझा हेतू आहे. आगामी काळात उच्च शिक्षणाची व्यवस्था घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. …

Read More »

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या दहावी व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला रविवार दि. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या दहावी व्याख्यानमालेला विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्ये ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बी. जे. बेळगांवकर, एम. डी. पाटील, श्री. …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात मानवी हक्क दिवस एन.एस.एस.,एन.सी.सी. आणि आयक्यूएसीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला वाणिज्य विभागाच्या प्रा.अर्चना भोसले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात नँक समन्वय अधिकारी …

Read More »

खानापूरात इरफान तालिकोटी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा २४ डिसेंबरपासून

  खानापूर (प्रतिनिधी) : इरफान तालिकोटी ट्राॅफी टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्वोदय हायस्कूलच्या पटांगणावर पाचव्यांदा आयोजित करण्यात आली आहे. विजयी क्रिकेट संघाला पहिले बक्षिस ५५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस २५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,५५५ रूपये अशी बक्षिस असुन इतर वैयक्तिक बेस्ट बॅटमनसाठी २०५५ रूपये, …

Read More »

सामान्य जनताच युवा नेते उत्तम पाटलांना आमदार करेल

  माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक …

Read More »

चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव

राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …

Read More »

केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारचा पर्दाफाश

  सिध्दरामय्यांचा आरोप; एससी, एसटी आरक्षण वाढ प्रकरण बंगळूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वाढत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील भाजपचे रंग उघड केल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, लोकसभेत आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींचे …

Read More »