Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी 4 डिसेंबरपासून व्याख्यानमालेचे आयोजन

  खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक …

Read More »

किल्ले श्री सडावर स्वच्छता संवर्धन मोहीम

  छत्रपती शंभूराजे परिवाराचा आदर्शदायी उपक्रम खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांची सद्यस्थिती खूपच दयनीय आहे. या गडकोटाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवकर्यातील अनेक संघटना कार्यरत आहेत. याच अनुषंगाने छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने श्री पावणाई देवीच्या परमपवित्र भूमीत अर्थात किल्ले श्री सडा येथे वार शनिवार 24/12/2022 …

Read More »

खानापूरात जेडीएस पक्षाचा मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा मेळावा मंगळवारी येथील लोकमान्य भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेडीएस नेते ऍड. एच. एन. देसाई होते. तर मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जेडीएस पक्षाचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम उपस्थित होते. यावेळी जेडीएस नेते नासीर बागवान, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेविका मेघा …

Read More »

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

  मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविकास आघाडी सरकार काळात तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा जयंत …

Read More »

सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या न्याय भूमिकेचा बोम्मईंना साक्षात्कार

  राज्य पुनर्रचना तत्वाच्या पायमल्लीचाच विसर, दिल्लीत वकीलांशी चर्चा बंगळूर : सीमावादावर महाराष्ट्राविरुद्ध कायदेशीर लढाईस कर्नाटक सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी नवीदिल्लीत बोलताना “चांगले परिणाम” होण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यघटना आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार राज्याची भूमिका न्याय्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, परंतु सीमाभागाच्या बाबतीत राज्य पुनर्रचनेच्या तत्वाचीच पायमल्ली …

Read More »

सीमाप्रश्नी उद्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

  नवी दिल्ली : बुधवार दिनांक 23 रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. सदर सुनावणी न्यायाधीश अन्य खंडपीठाच्या कामात व्यस्त असल्यामुळे महत्त्वपूर्ण सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर उद्या 30 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी ही न्यायाधीश रजेवर असल्यामुळे लांबणीवर पडली आहे. उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई …

Read More »

इचलकरंजी पाणी योजनेबाबत वेदगंगा काठाची भूमिका काय?

काळम्मावाडी मुळेच वेगवेगळ्या राहणार कायम पाणी : ‘दूधगंगे’च्या लढ्यात सीमावाशीयांनी झोकून द्यावे निपाणी (वार्ता) : इचलकरंजीच्या पाणी योजनेबाबत सीमाभागातील महाराष्ट्रात दूधगंगा काठावर असलेल्या नागरिकास शेतकऱ्यांनी विरोध करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही मोर्चा काढला. त्यामध्ये कर्नाटक सीमाभागातील रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि शेतकरीही सहभागी झाले होते. वेदगंगेचे निरंतर पाणी हे …

Read More »

सरदार हायस्कूल मैदान फक्त खेळासाठी वापरा : क्रिकेटप्रेमींची मागणी

बेळगाव : बेळगावचे सरदार हायस्कूल मैदानाचा वापर फक्त खेळांसाठी व्हावा. तेथे सभा, समारंभांना व अन्य उपक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली आहे. बेळगावातील कंग्राळ गल्ली येथील केजीबी स्पोर्ट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी क्रिकेटपटू व इतर खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर वकील इरफान बयाल आणि …

Read More »

कर्नाटक सरकारनेही दोन मंत्री ताबडतोब महाराष्ट्रात पाठवावेत : अशोक चंदरगी

  बेळगाव : महाराष्ट्राचे दोन समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे ३ डिसेंबरला बेळगावात येत आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांना महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर येथे पाठवावे, अशी विनंती कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.ज्येष्ठ कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी यांनी …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींचे फुटबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेसाठी दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संत …

Read More »