Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

आज होणार देवीचा गोंधळ चंडिका होम आणि जागरण

  बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येतो. तसेच अहो रात्र जागरणही करण्यात येते. यावर्षी अष्टमी दिवशी म्हणजे आज सोमवारी रात्री 11 वाजता वाजता देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे तसेच नवचंडी का होम करून जागरणही करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा …

Read More »

केएसआरटीसी बस-लॉरीमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. …

Read More »

पंडित नेहरू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत जिल्हा क्रिडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती, गोळाफेक व ज्युडो स्पर्धेत अव्वल कामगिरी केली व आता या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. भिमु काटे याची कुस्ती व गोळाफेक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड, संजीव पुजारी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड, कार्तिक पावसकर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी, श्रावणी पाटील …

Read More »

खानापूर क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील क्रांतीसेना मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीची २०वी वार्षिक सभा लक्ष्मी मंदिराच्या सभागृहात नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व चेअरमन महादेव मरगाळे होते. प्रारंभी सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी …

Read More »

रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू

  रायचूर : राज्यातील रायचूरमध्ये मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मानवी तालुक्यातील कुर्डी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. परमेश, जयम्मा आणि भरत अशी मृतांची नावे आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना भिंत कोसळली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे निधन

  नाशिक : मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये नवरात्रीच्या मंडपाला आग; दोघांचा मृत्यू

  उत्तर प्रदेशमधील भदोही मध्ये नवरात्रीचा मंडप घालण्यात आला होता. याच मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु …

Read More »

राहुल गांधींचे धो-धो पावसात भाषण; व्हिडीओ वायरल

  बेंगलोर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेलं भाषण आजही सर्वांना आठवत असेल. या भाषणानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. 2019 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. यानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस …

Read More »

गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणी विरुध्द लढाई

  राहूल गांधी, बदनावलू गावात गांधी जयंतीत सहभाग बंगळूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि विचारधारांची लढाई सुरू असल्याचे सांगितले. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. राहुल …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली बदनवालू खादी ग्रामोद्योग केंद्रात गांधी जयंती साजरी

  बेळगाव : भारत जोडो पडयात्रेदरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांनी म्हैसूर जिल्ह्यातील बदनवालू भागातील खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खादी ग्रामोद्योगाचा स्वतःचा इतिहास असून महात्मा गांधींनी 1927 मध्ये खादी ग्रामोद्योग केंद्राची …

Read More »