नवी दिल्ली : आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासंदर्भातील कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या कायद्याला काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेत त्यांनी हा कायदा घटनाबाह्य ठरवला असून तो गोपनीयतेच्या आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात …
Read More »बिनशर्त माफी मागा, स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस
नवी दिल्ली : कथित बेकायदेशीर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस …
Read More »एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीचे हसन मुश्रीमांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
कागल (कोल्हापूर) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळं शिवसेना आणि शिंदे गटात वाद पेटला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास आणि कामगार अशी महत्वाची खाती सांभाळणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज …
Read More »शेतकर्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही
राजू पोवार यांचा इशारा : विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा निपाणी (वार्ता) : देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. …
Read More »भाजप ग्रामीण मंडळतर्फे सात हजार रोपांचे वितरण
बेळगाव : आज दि. 24/7/2022 रोजी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणच्या वतीने सालाबादप्रमाणे सात हजार रोपांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकारी जागेमध्ये आम्ही वृक्षारोपण करत होतो. पण त्याची जोपासणा होत नसल्याने बरीच झाडे नाश होत होती. पण गेल्या …
Read More »जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे …
Read More »तीन तासाच्या परिश्रमानंतर मांजराची सुटका!
बेळगाव : बेळगावमधील खडेबाजार येथील एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीतून जीव धोक्यात आलेल्या मांजराची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुमारे तीन तासांच्या परिश्रमनंतर मांजराची यशस्वी सुटका केल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाचे अभिनंदन केले. प्रेमाने पाळलेले पाळीव मांजराचे एक पिल्लू बेळगावच्या खडेबाजार येथील तीन मजली इमारतीच्या …
Read More »यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के
खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …
Read More »कोप्पळजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापुर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. देवप्पा कोप्पड (62), त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड (45), शांतम्मा (35), पर्वतम्मा (32), कस्तुरम्मा (20) यांचा मृत्यू झाला. हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत. स्कॉर्पिओमधून एकूण …
Read More »हुबळीजवळ अग्निकांडात चौघे जळाले?
हुबळी : भीषण अग्निकांडात चौघे होरपळून मरण पावल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हुबळीबाहेरील तारिहाळ येथील एका खासगी कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात चारहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही आग कशी लागली? …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta