खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मीलाग्रेस चर्च शाळेत झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. प्राथमिक विभागाच्या मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडीलकर हे …
Read More »खानापूर अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सजावट व विद्युत्तरोषणाई करण्यात आली होती. यावेळी खानापूर अबकारी खात्याचे अधिकारी दवलसाब शिंदोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला अबकारी खात्याचे …
Read More »येडियुराप्पा यांची भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा!
बेळगाव : गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांची आज कावेरी निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन करुन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज निकटपुर्व मुख्यमंत्री, कर्नाटकाचे लाडके नेते, …
Read More »खेळातून सांघिक भावना निर्माण होते : क्रीडा शिक्षणाधिकारी जोगळे
कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा निपाणी (वार्ता) : खेळ खेळत असतांना मनात खिलाडूवृत्ती हवी. खेळाडूंमध्ये सामना जींकण्याचे ध्येय हवे. त्यातूनच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते. ही सांघिक भावना अबाधित ठेवण्याचे काम खेळाडू करीत असतात, असे मत चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील …
Read More »सलग सव्वा तास स्ट्रेचिंग करून सैनिकांना मानवंदना!
सद्गुरू तायक्वांदो अकादमीचा अनोखा उपक्रम: विद्यार्थ्यांना वाटली भगवद्गीता निपाणी (वार्ता) : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील श्री वेंकटेश मंदिरमध्ये सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना मानवंदन म्हणून 1 तास पंधरा 15 मिनिटे न थांबता स्ट्रेचिंग केले. सैनिकांना व भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांसाठी हा …
Read More »रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली बोट आढळली; एके-47, स्फोटके जप्त
मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. रायगडसह आसपासच्या परिसरात नाकाबंदी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. …
Read More »विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक
युवा नेते उत्तम पाटील: ’अरिहंत’ शाळेत शुद्ध पेय घटकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी सदृढ व निरोगी झाला पाहिजे, यासाठी त्याला सर्वच घटकांची आवश्यकता असते. त्यात प्रामुख्याने शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळेतच …
Read More »कॅपिटल वन संस्थेला 21.16 लाख रुपयांचा नफा; सभासदांना 8% लाभांश जाहीर
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केवळ सभासदांचा विश्वास व संस्थेच्या कार्यक्षमतेच्या जोरावर गेली दोन ते अडीच वर्षे कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत संस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला.अशा प्रकारे संस्थेचे ब्रीद वाक्य सगळ्यांसाठी सगळकाही’ व …
Read More »सौंदलगा येथे रक्तदान शिबिर संपन्न तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सौंदलगा : श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुप व श्री नृसिंह-विठ्ठल सोशल वर्क ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. त्याला तरुणांकडून व रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील श्री नृसिंह-विठ्ठल ग्रुपने समाजसेवा हीच ईश्वरसेवा त्याबरोबरच “एक हात मदतीचा” हे ब्रीदवाक्य घेऊन वर्षातून एकदा रक्तदान …
Read More »इस्रोचे शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांची कापोली म. मं. हायस्कूलला सदिच्छा भेट
खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (ता. खानापूर) येथील मराठा मंडळ हायस्कूलला इस्रो संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम येथील शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने या भेटीचा आनंद त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘दहावीनंतर आणि पुढे बारावीनंतर काय?’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta