Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

२४ तास नळ पाण्याच्या हवेमुळे नागरिकांची लूट

आम आदमी पक्षाचा आरोप : मंगळवारी काढणार मोर्चा निपाणी (वार्ता) : पाणी म्हणजे जीवन असून ती जीवसृष्टीची मूलभूत गरज असून पाण्याचे बाजार करू नये. किमान  नगरपालिकेने पाण्याकडे व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता मिळकतीचे साधन बनवू नये. पाणी येण्यापूर्वी हवेच्या दाबाने मीटर फिरते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे. त्यामुळे २४ …

Read More »

महाविकास आघाडीत समन्वय हवा, काँग्रेसचे कान उपटत संजय राऊतांचा सल्ला

  मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील बिघाडी दिसत आहे. काँग्रसचे निष्ठावान असलेले सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय …

Read More »

‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन

  नवी दिल्ली : पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खासदार चौधरी संतोख सिंह …

Read More »

कोल्हापूर- बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर – बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे …

Read More »

17 जानेवारीचा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून प्रयत्न करावेत. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात “चलो मुंबई” आंदोलन छेडण्याचा विचार मध्यवर्तीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर …

Read More »

मध्यवर्तीच्या बैठकीत चौघांनी घातला गोंधळ!

  बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुका समितीची कार्यकारिणी लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा मराठी भाषिकांतून व्यक्त होत होती. खानापूर तालुका समितीची एकीची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून दोन्ही गट प्रमुखांच्या संमतीने पूर्ण झाली व नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका समितीची विस्तृत कार्यकारिणी …

Read More »

काँग्रेस प्रजाध्वनी यात्रा निवडणुकीसाठी स्टंटबाजी : भाजप नेत्यांचा आरोप

  बेळगाव : काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा इलेक्शन पब्लिसिटी स्टंट आहे. निवडणूक आली म्हणून ३ महिने आधी ते जागे झालेत. नंतर ते गायब होतील, त्यांचा ध्वनीही गायब हिल आणि प्रजेलाही ते विसरतील अशी घणाघाती टीका भाजपने केली. बेळगावात एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार बोलताना आ. अनिल बेनके यांनी काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेची …

Read More »

बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला

  बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित झाल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे. बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक झाल्यास जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता. यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक …

Read More »

किरण जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : सकल मराठा समाजाचे संयोजक, भाजपाचे कर्नाटक राज्य ओबीसी सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. न्यू गुड्सशेड रोड येथील विमल अपार्टमेंटच्या कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच …

Read More »

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; 10 ठार

    सिन्नर : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 जण ठार झाले आहेत. तर 17 जण गंभीर जखमी आहेत. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक …

Read More »