बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त रविवारी हॉटेल संकम येथे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने …
Read More »संकेश्वरात कन्येच्या वाढदिवसाला पित्याने केले नेत्रदान
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील एका पित्याने आपल्या कन्येचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेत्रदान करुन साजरा केला आहे. येथील रितीका मिल्क सेंटरचे मालक व संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनचे सदस्य प्रभाकर जी पाटील यांनी आपली कन्या कुमारी रितीका हिचा सहावा वाढदिवस बेळगांव केएलई नेत्रपेढीला नेत्रदान करुन कुटुंबासमवेत साजरा केला आहे. त्यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसाला …
Read More »मुख्यमंत्रीपद नकोरे बाबा…….!
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याचा मीच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगणारे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं आजमात्र मुख्यमंत्रीपद नकोरे बाबा असे सांगितले. हिरण्यकेशी कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्तीं यांची ट्यून बदललेली दिसली. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. अखंड कर्नाटकचा ना …
Read More »हिरण्यकेशीवर कत्ती गटाची सत्ता कायम..
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावर कत्ती गटाने सातत्याने सहाव्यांदा सत्ता कायम ठेवल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, १९९५ मध्ये पार पडलेल्या हिरण्यकेशी साखर कारखाना निवडणुकीत कारखाना सभासदांनी आम्हाला आशीर्वाद केला. सभासदांच्या विश्वासाला …
Read More »समितीचे नेते मदन बामणे यांना सहा खटल्यात जामीन मंजूर
बेळगाव : 18 डिसेंबर रोजी दंग्याचे कारण दाखवून शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्यासह 38 जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्या 38 जणांनी तसेच जे अटक नाहीत त्या सर्वानी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली पण 31 डिसेंम्बर 2021 रोजी 42 जणांची याचिका आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली, …
Read More »झुंजवाड शाळेत सैनिकांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील झुंजवाड के. एन. येथील उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने गावातील देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम बेतगावडा, उपाध्यक्षा रूक्मिणी पाटील, सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. झुंजवाड केएन गावच्या …
Read More »सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्ट्रपती
नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. कोरोना महामारी काळात देशातील आरोग्य सेवेतील सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशभरात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वांची साथ सर्वांचा विकास हे ब्रीद पाळत विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. सबका साथ, सबका …
Read More »कर्नाटकचा ’पुष्पा’ सांगलीत पकडला! तब्बल 2 कोटी 45 लाखांचे रक्तचंदन जप्त
मिरज (वार्ता) : सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन …
Read More »गोव्यात निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी कामय राहील : संजय राऊत
पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची …
Read More »खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य
प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta