बेळगाव : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या ‘८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच’ बेळगावतर्फे आयोजित राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तिसरी ते पाचवी (पहिला गट) व सहावी ते सातवी (दुसरा गट) अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत १०५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हिंडलगा हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या …
Read More »केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याविरोधात दलित संघर्ष समितीच्यावतीने निषेध
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीने निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीच्या वतीने आज …
Read More »अमित शाह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा : बेळगावमध्ये वकिलांचे आंदोलन
बेळगाव : बेळगावच्या वकिलांनी आंदोलन करून, केंद्रीय गृहमंत्री शाह यांना मंत्रीपदावरून हटविण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना या संदर्भात निवेदन देण्यात आले. बेळगाव अहिंद मनुवादी संघटना व बेळगाव वकिलांनी आंदोलन करून गृहमंत्री अमित शहा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. यावेळी, शाहींच्या वक्तव्यामुळे देशातील जनतेला …
Read More »संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रासह सीमाभागातील युवकांना सुवर्ण संधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील युवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. १. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना …
Read More »विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांकडून जीवदान
बेळगाव : शहापूर आचार्य गल्ली येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले. आचार्य गल्ली येथील कुलकर्णी यांच्या घरातील विहिरीत पाचच्या सुमारास कुत्रा पडला. एका बाजूने विहीर उघडी असल्याने कुत्रा विहिरीत पडला. अमोघ कुलकर्णी यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून कुत्रा विहिरीत पडल्याचे कळवले. अग्निशामक दलाचे …
Read More »मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित : प्रा. रंगनाथ पठारे
खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले. शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे …
Read More »8 राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन
मुंबई : देशातील नामांकित चित्रपट निर्माते आणि 8 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता श्याम बेनेगल यांचे निधन झाले. मुंबईतील वोकॉर्ट रुग्णालयात आज सायंकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते, …
Read More »जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा २८ डिसेंबर रोजी
बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …
Read More »तुकाराम को-ऑप. बँकेची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध
बेळगाव : बेळगाव शहरातील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच होऊन मावळते चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. पुढील 2025 -2030 साला करिता श्री तुकाराम बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया काल रविवारी निवडणूक अधिकारी सी. आर. पाटील यांच्या निर्देशाखाली पार …
Read More »राहुल गांधींवर केलेल्या आरोपांवर सुरजेवालांचा पलटवार
बेळगाव : राहुल गांधींवर ड्रग्स एडिक्ट असल्याचा आरोप करणाऱ्यांना विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी कठोर टीका एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. बेळगाव भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय स्थान आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी महात्मा गांधींनी याच ठिकाणावरून रणशिंग फुंकले होते, असे विधान एआयसीसीचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta